Author: bittambatami.com

भिवंडीतील पडघा ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात साखळी उपोषण

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील झपाट्याने नागरीकरण होत असलेल्या पडघा ग्रामपंचायत क्षेत्रातील विविध समस्यांविरोधात ग्रामविकास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी पडघा ग्रामपंचायत कार्यालया बाहेर लाक्षणिक साखळी उपोषण…

झोडपट्टीतील नागरीकांना ३०० युनिट पर्यंत मोफत वीज द्या

उध्दव सेनेचे ठाण्यात आंदोलन     ठाणे : ठाणे शहरातील जुन्या चाळी आणि झोपडपट्टीत राहणाºया सर्वसामान्य जनतेला दिल्ली सरकारच्या प्रमाणे ३०० युनिट पर्यंत वीज मोफत द्यावी, या मागणीसाठी उध्दव सेनेच्या…

अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण :आरोपी अंगरक्षकाच्या सहभागाचा दावा संशयास्पद, सत्र न्यायालयाचे मत

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी हल्लेखोर मॉरिस नरोन्हाचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा याला सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. मिश्रा याच्या या प्रकरणातील…

डास निर्मिती प्रतिबंधक उपाययोजनांची टाळाटाळ,

डोंबिवलीतील अकरा विकासकांना घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या नोटिसा     डोंबिवली : गृहप्रकल्पांची उभारणी करताना प्रकल्पाच्या ठिकाणी जलजन्य आजार, मलेरिया, डेंग्यु डासांची निर्मिती होणार नाही, अशा प्रतिबंधक उपाययोजना करण्यास टाळाटाळ करणाऱ्या…

कोकण पदवीधर मतदारसंघातून विजयी झालेले श्री. निरंजन डावखरे व त्यांच्या पत्नी सौ.निलीमा डावखरे यांचे पुष्पगुच्छ देउन स्वागत करताना महाराष्ट्र भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष श्री.अतुल काळसेकर.

वालधुनी किनारचे जुने भव्य वृक्ष कोसळले

अंबरनाथ : अंबरनाथ शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीच्या किनारी सुरू असलेल्या शिवमंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्पात घाट निर्मितीच्या कामाच्या ठिकाणी एक जुने भव्य पिंपळाचे वृक्ष उन्मळून पडल्याचे समोर आले. येथे सुरू असलेल्या…

नव्या मुख्य सचिवांचे स्वागत..

महाराष्ट्राच्या नव्या मुख्य सचिव म्हणून ज्येष्ठ सनदी अधिकारी सुजाता सौनिक यांची नियुक्ती झालेली आहे. त्यांनी कालच मावळते मुख्य सचिव नितीन करीर यांच्याकडून आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली. मिळालेल्या माहितीनुसार त्यांचा कार्यकाळ…

निव्वळ विदेशी गुंतवणूक घसरली

या वर्षाच्या जानेवारी ते मार्च तिमाहीत देशाच्या चालू खात्यात 5.7 दशलक्ष रुपयांचा अधिशेष असून तो सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) 0.6 टक्के इतका आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) अलिकडेच ही…

शून्यातून विश्व निर्माण करणारा लोकनेता

ना.एकनाथजी शिंदे यांची मुख्यमंत्री पदी द्विवर्षपूर्ती संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी संभाजीराव शिंदे यांनी कोरोना काळात तनमनधनाने रुग्णसेवा करून राज्यातील लाखो लोकांचे जीव वाचविले.त्यामुळे जनमानसात *अनाथांचे नाथ एकनाथ* अशी ओळख झालेल्या रुग्णदुत…