राजापूर एस.टी.डेपो समस्यांतून प्रवाशांची सुटका कधी होणार ?
वाचक मनोगत रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर मोठा तालुका आहे.तालुक्यातील दळणवळण व्यवस्था महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या आगारावर अवलंबून आहे. आगाराची व्यवस्था पाहण्याकरता आगार व्यवस्थापक, प्रवाशांच्या गाड्या वेळेवर सोडण्यासाठी वाहतूक नियंत्रक आहेत.…
