Author: bittambatami.com

ठाण्यात रक्तदान करण्याचे आवाहन

ठाणे ः सध्या उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे आणि अधिक उष्णतेमुळे रक्तदान शिबिरांचे आयोजन होत नाही. त्यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णालयांतून ऑपरेशन्स, थॅलेसेमिया, डायलिसिस आणि गंभीर आजारांसाठी सातत्याने रक्ताची मागणी होत…

अमोल किर्तीकरांची निवडणूक बिनविरोध करण्याचा कट ?

भाजपा आमदार दरेकरांचा आरोप मुंबई : मुलगा अमोल किर्तीकरांना बिनविरोध निवडून आणण्याचा कट गजानन किर्तीकरांचा होता असा मोठा दावा भाजपा नेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. दरम्यान गजानन किर्तीकर यांची पक्षातून हकालपट्टी करावी…

घाटकोपर दुर्घटनेच्या तपासासाठी एसआयटी

मुंबई : घाटकोपर येथील जाहिरात फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. मुंबई गुन्हे शाखेचे सहआयुक्त लखमी गौतम यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. दरम्यान, भावेश भिंडेच्या कार्यालयातून कागदपत्रे जप्त करण्यात…

आव्हाडांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

 “निवडणूक आयोगा महाराष्ट्रातलं मतदान कमी व्हावं यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले” ठाणे : निवडणूक आयोगा महाराष्ट्रातलं मतदान कमी व्हावं यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले असा थेट हल्लाबोल शरद पवार राष्ट्रवादी गटाचे नेते जितेंद्र…

कोकण रेल्वेतील फुकट्यांकडून नऊ लाखांचा दंड वसूल

मुंबई : कोकण रेल्वेमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांकडून सरासरी सुमारे ९ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. उन्हाळ्याच्या सुटीनिमित्त मोठ्या संख्येने नागरिक कोकणात जातात. तसेच कोकणातून मुंबईकडे प्रवास करणाऱ्यांची…

कोकणाला मुसळधार पावसाने झोडपले

अंबा बागायतदारांना फटका, लाखोंचं नुकसान मुंबई : कोकणाला मुसळधार पावसाने अक्षरशा झोडपून काढले आहे. कोकणात मान्सून पूर्व पावसाने जोर धरलाय. तर उर्वरित राज्यामध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसाचा अंबा बागायतदार…

ममतांनी दिलेले ओबीसी आरक्षण उच्च न्यायालयाकडून रद्दबाबत

 ममता बॅनर्जींना झटका, 2011 पासूनचे ओबीसी प्रमाणपत्र रद्द, हायकोर्टाचा निर्णय कोलकाता : पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जींच्या सरकारने २०११ नंतर राज्यातील नागरिकांना दिलेल्या सरसकट ओबीसी प्रमाणपत्रामुळे मिळणारे आरक्षण कोलकाता हायकोर्टाने रद्द केले आहे. सन २०११…

रिझर्व्ह बँकेचा केंद्राला आजवरचा सर्वाधिक २.११ लाख कोटींचा लाभांश

मुंबईः रिझर्व्ह बँकेने बुधवारी केंद्र सरकारला २०२३-२४ आर्थिक वर्षासाठी आजवरचा सर्वाधिक २.११ लाख कोटी रुपयांचा सर्वोच्च लाभांश दिला आहे. लाभांशापोटी मिळणारी ही मोठी रक्कम केंद्रासाठी दिलासादायी ठरणार असून, त्यातून वित्तीय तूटीवर नियंत्रण मिळविण्यास…

राज्यातील निवडणुका संपल्या दुष्काळाकडे लक्ष द्या – पटोले

मुंबई  :  राज्य दुष्काळाने होरपळत आहे.बहुतांश भागात भीषण टंचाई आहे. अशा संकटात राज्य सापडले असून लोकसभा निवडणुका संपल्या आहेत आता राज्य सरकारने दुष्काळाकडे गांभिर्याने लक्ष दिले पाहिजे. असा सल्ला देत धरणातील पाणीसाठा जेमतेम…