Category: संपादकीय

आदित्य ठाकरेंची अव्यवहार्य सुचना

आपल्या देशात मिली जुली सरकार असणे हेच आता फायद्याचे राहणार आहे अशा आशयाचे विधान शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत केले असल्याचे वृत्त आहे. असे विधान करण्यापूर्वी…

पवारांचे वादग्रस्त बोल!!

शरद पवारांनी आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे आणि नंतर असेही सांगितले आहे की मी तसे बोललोच नाही ! शरदराव पवार हे महाराष्ट्रातील सर्वात ज्येष्ठ राजकारणी आहेतच, मात्र ते सर्वात…

रमेश चेन्निथालांचा अव्यापारेषु व्यापार कशासाठी…?

पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच वयाची ७५ वर्षे पूर्ण करणार आहेत. भारतीय जनता पक्ष पक्षात ७५ वर्ष पूर्ण केल्यावर महत्त्वाचे पद देऊ नये असा नियम आहे. हे लक्षात घेता आता नरेंद्र…

इंग्रजांनी देश सोडण्यामागचे रहस्य…

आम्ही या देशातून इंग्रजांना घालवले तर मोदींचे काय घेऊन बसलात? अशा आशयाचे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल एका प्रचारसभेत केल्याचे वृत्त आहे. आम्ही म्हणजे काँग्रेसने इंग्रजांना घालवले…

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल…

तब्बल १० वर्ष ८ महिने आणि २१ दिवसांनी दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला असून त्यात दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे, तर उर्वरित तीन आरोपी…

वारे विलीनीकरणाचे

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार आता घर वापसीच्या मनस्थितीत आले आहेत असे चित्र आज दिसते आहे. फक्त आता ते एकटेच जातात की सोबत ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही घेऊन…

संघर्षपूर्ण राजकारणाची शक्यता

लोकसभा निवडणुकीला सुरूवात होऊन जवळपास निम्मा काळ लोटला आहे. सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये २०१९ च्या निवडणुकीच्या तुलनेत मतदान दोन ते तीन टक्क्यांनी कमी झाले आहे. यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे या वर्षी उन्हाळा…

अशी ‘सुर्याजी पिसाळ’ मानसिकता ठेचायालाच हवी…

भारताचे लष्करी समर्थ सामर्थ्य हे जसे वाढते आहे, तसेच आंतरराष्ट्रीय जगतात देखील भारताची पत वाढते आहे. १९४७ पासून काश्मीरचा काही भूभाग पाकिस्तानने बळकावून ठेवलेला आहे. आज भारत तो परत घेऊ…

विजयभाऊ.. हे वागणं बरं नव्हं..!

२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळेस शहीद झालेले पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांचा मृत्यू दहशतवादी अजमल कसाबच्या गोळीने झाला नव्हता, तर दुसऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या गोळीने झाला…

वारसा कराचा तापला मुद्दा

निवडणुकीच्या काळात कोणतेही विधान जास्त जपून करावे लागते. आपले म्हणणे कितीही खरे असले आणि विचार कितीही क्रांतिकारी असला तरी तो समाजाच्या पचनी पडतोच असे नाही. त्यातही करांबाबत तर अधिक जागरूक…