दिल, दोस्ती, दृष्मनी !
लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्राच्या सर्वच्या सर्व ४८ मतदारसंघांमध्ये आता महायुती आणि महाआघाडीचे उमेदवार घोषित झाले आहेत. त्यामुळे आता लढती कशा असतील ते स्पष्ट दिसते आहे. या सर्वच लढतींमधील सांगली लोकसभा क्षेत्रातील…
लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्राच्या सर्वच्या सर्व ४८ मतदारसंघांमध्ये आता महायुती आणि महाआघाडीचे उमेदवार घोषित झाले आहेत. त्यामुळे आता लढती कशा असतील ते स्पष्ट दिसते आहे. या सर्वच लढतींमधील सांगली लोकसभा क्षेत्रातील…
शिवसेनेत विधानसभा आणि लोकसभेची उमेदवारी देताना उद्धव ठाकरे इच्छुक उमेदवारांना ५०लाख ते १ कोटी रुपयांपर्यंत रक्कम आगाऊ मागायचे अशा आशयाचा आरोप मूळचे शिवसैनिक असलेले आजचे भाजपाचे केंद्रीय मंत्री आणि सध्याचे…
गत ४५ वर्षांपासून महाराष्ट्रावर एक अतृप्त आत्मा फिरत असून हा आत्मा कायम महाराष्ट्र सरकार अस्थिर करत असतो अशा आशयाचा आरोप करणारे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच एका प्रचारासभेत बोलताना…
आधी सूरत आणि आता इंदौर. काँग्रेस पक्षापुढचे प्रश्नचिन्ह अधिक ठळक करणाऱ्या दोन घटना गेल्या सात आठ दिवसाच्या अंतराने घडल्या आहेत. राहुल गांधींनी २०१९ च्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून पक्षाध्यक्षपद सोडून…
सध्या निवडणूक प्रचार अगदी रंगात आलेला आहे. या प्रचारादरम्यान महाराष्ट्रात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, अनिल परब, अरविंद सावंत, सुषमा अंधारे प्रभूती मंडळी शिंदे गटाच्या नेत्यांचा आणि उमेदवारांचा उल्लेख करताना आवर्जून “गद्दार” असं करतात.…
भारतीय जनता पक्षाला विरोध करण्यासाठी एकत्रित आलेली इंडिया आघाडी जर यदाकदाचित सत्तेत आलीच तर ते दर वर्षाला एक पंतप्रधान बदलतील आणि जर ही आघाडी पाच वर्षे सत्तेत टिकली तर देशाला…
काँग्रेस पक्षाने प्रसिद्ध केलेला निवडणूक जाहीरनामा, त्यांच्या नेत्यांनी विविध सभांमध्ये केलेली अर्थविषयक विधाने, आणि त्यातच काँग्रेसच्या परदेशातील शाखांचे दायित्व असलेले गांधी घराण्याचे निकटवर्तीय सॅम पित्रोडा यांनी केलेले विधान यामुळे देशातील…
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी अमरावती येथे येऊन अमरावतीतील नागरिकांची माफी मागितली होती. त्यांनी आता इथे न थांबता विदर्भात झालेल्या शेतकरी आत्महत्यांबाबत वैदर्भियांची माफी मागावी अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री…
ज्येष्ठ राजकीय भाष्यकार व लेखिका तवलीन सिंग यांचा समावेश इंग्रजी पत्रकारितेच्या आघाडीच्या संपादक पत्रकारांमध्ये करावा लागेल. गेली चाळीस एक वर्षे त्यांचे भेदक राजकीय भाष्य देशात वाचले जाते. इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राच्या…
आपल्या देशात वैद्यक शास्त्रात विविध उपचार पद्धती म्हणजेच पॅथी कार्यरत आहेत. या उपचार पद्धतींसाठी अभ्यासक्रमाही उपलब्ध आहेत. यातील ज्या पॅथीचे शिक्षण घेतले असेल त्याच पॅथीचा उपयोग करून डॉक्टरांनी निदान निदान…