Category: संपादकीय

त्यांना’ गद्दार म्हणण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही…

सध्या निवडणूक प्रचार अगदी रंगात आलेला आहे. या प्रचारादरम्यान महाराष्ट्रात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, अनिल परब, अरविंद सावंत, सुषमा अंधारे प्रभूती मंडळी शिंदे गटाच्या नेत्यांचा आणि उमेदवारांचा उल्लेख करताना आवर्जून “गद्दार” असं करतात.…

पंतप्रधानांच्या भाषणाचा अन्वयार्थ…

भारतीय जनता पक्षाला विरोध करण्यासाठी एकत्रित आलेली इंडिया आघाडी जर यदाकदाचित सत्तेत आलीच तर ते दर वर्षाला एक पंतप्रधान बदलतील आणि जर ही आघाडी पाच वर्षे सत्तेत टिकली तर देशाला…

सर्वच पक्षांनी विचार करणे गरजेचे…

काँग्रेस पक्षाने प्रसिद्ध केलेला निवडणूक जाहीरनामा, त्यांच्या नेत्यांनी विविध सभांमध्ये केलेली अर्थविषयक विधाने, आणि त्यातच काँग्रेसच्या परदेशातील शाखांचे दायित्व असलेले गांधी घराण्याचे निकटवर्तीय सॅम पित्रोडा यांनी केलेले विधान यामुळे देशातील…

शरद पवार उर्वरित महाराष्ट्राची माफी मागतील?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी अमरावती येथे येऊन अमरावतीतील नागरिकांची माफी मागितली होती. त्यांनी आता इथे न थांबता विदर्भात झालेल्या शेतकरी आत्महत्यांबाबत वैदर्भियांची माफी मागावी अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री…

मोदींनी नेमके केलं काय?

ज्येष्ठ राजकीय भाष्यकार व लेखिका तवलीन सिंग यांचा समावेश इंग्रजी पत्रकारितेच्या आघाडीच्या संपादक पत्रकारांमध्ये करावा लागेल. गेली चाळीस एक वर्षे त्यांचे भेदक राजकीय भाष्य देशात वाचले जाते. इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राच्या…

हा धोकाही डॉक्टर मंडळींनी लक्षात घ्यावा

आपल्या देशात वैद्यक शास्त्रात विविध उपचार पद्धती म्हणजेच पॅथी कार्यरत आहेत. या उपचार पद्धतींसाठी अभ्यासक्रमाही उपलब्ध आहेत. यातील ज्या पॅथीचे शिक्षण घेतले असेल त्याच पॅथीचा उपयोग करून डॉक्टरांनी निदान निदान…

ही विरोधकांची अपरिहार्यता…

२०२४ च्या निवडणुकीत लोकसभेत भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ४०० च्या वर जागा मिळाल्या तर भाजप संविधान बदलणार अशी ओरड तर गेले अनेक महिने विरोधक करीत आहेतच. त्यातच आज विरोधी…

मतदान आणि मतदाराची जबाबदारी…

भारतीय लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव मानल्या जाणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज सुरू झालेले आहे. विविध दूरचित्रवाणी वृत्त वाहिन्यांवर ठिकठिकाणी सुरू असलेले मतदान दाखवले जात आहे. त्याचबरोबर ठीकठिकाणी आमचे…

भडकत्या युद्धाची छाया

आपण देशात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मदिनाचा उत्सव साजरा करण्याच्या तयारीत होतो तेंव्हा म्हणजे शनिवार व रविवारच्या उत्तर रात्री पश्चिम आशियावरील युद्धाचे ढग अधिक गडद झाले. इराकच्या भूमीवरून साडे तीनशे…

उष्णतेच्या लाटेपासून बचावासाठी नागरिकांनी काय करावे-काय करू नये याची माहिती

राज्य शासनाकडील आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील परिपत्रक क्र. उष्माघात/2023/प्र.क्र.38/आव्यप्र-1/ दि. 23 मार्च, 2023 अन्वये उष्माघाताच्या अनुषंगाने आवश्यक सूचना देण्यात आलेल्या आहेत. या सूचनेनुसार उन्हाळ्यामध्ये नागरिकांनी…