Category: संपादकीय

प्रांतनिहाय वर्चस्व कसे उभे राहिले?

अवघ्या काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत दणकून मार खाल्ल्यानंतर नव्या जोमाने कामाला लागलेल्या महायुतीवर लोकांनी भरभरुन टाकलेला विश्वास, फेक नरेटिव्ह कुचकामी ठरणे, जातीपातीच्या आधारे मतांचे ध्रुवीकरण करत सामाजिक वातावरणात…

लाडक्या बहिणींनी आणले लाडके सरकार

  महाराष्ट्राने अनेक ऐतिहासिक निवडणुका बघितल्या आहेत, पण २०२४ ची वधानसभेची निवडणूक ही त्या सर्वांवर कडी करणारी हे. शरद पवार व उद्धव ठाकरेंचे नेतृत्व थिटे पडले आहे, काँग्रेसची सथिती देशोधडीला…

जोरका धक्का…

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल म्हणजे हरियाणा निकालाची पुनरावृत्ती आहे, असे प्रारंभी म्हणावे लागेल. सर्व मान्यवरांचे, अभ्यासकांचे तर्क-वितर्क हरियाणामध्येही काँग्रेसचे सरकार येण्याचे चित्र मांडत असताना प्रत्यक्षात भाजपाने बाजी मारली. अगदी त्याचप्रमाणे…

‘एक्झिट पोल’ची विश्वासार्हता

महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेच्या निवडणुकीतील मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष बाहेर आले आहेत. दहा मतदानोत्तर चाचण्यांपैकी सहा मतदानोत्तर चाचण्यात महायुतीला तर चार मतदानोत्तर चाचण्यांत महाविकास आघाडीला सत्ता स्थापनेची संधी आहे, असे दाख‍वण्यात…

रेवडीची किंमत

  निवडणुकीच्या काळात दिलेली आश्वासने पूर्ण करण्याच्या प्रयत्नांत सरकारची तिजोरी रिकामी होते आणि कल्याणकारी योजनांना पैसेच उरत नाही. सरकारला कर्मचाऱ्यांचे पगार करायलाही पैसे उरत नाही. हिमाचल प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, मध्य…

निव्वळ धूळफेक

  महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार ऐन जोमात सुरू असताना रब्बी पिकांच्या आधारभूत किंमतीत वाढ केल्याची घोषणा केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली. विधानसभेच्या निवडणुकीत त्यावरून श्रेय घेतले जात…

निवडणूक निकालाने मिळतील अनेक प्रश्नांची उत्तरे !

विशेष संपादकीय खरा पक्ष कोणाचा ? लोकांना कोणता विचार पटला ? विकास कोण करणार ? निवडणूक निकालाने मिळतील अनेक प्रश्नांची उत्तरे ! राज ठाकरेंचे राज्यातील नेमके स्थान काय ? वंचित…

मतदानापुर्वीची उजळणी

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाने आपला जाहीरनामा जनतेसमोर मांडला आहे. लाडकी बहीण आणि महालक्ष्मी योजना, शेतकऱ्यांना कर्जमाफी, बसमधून फुकट प्रवास, मुलींना आणि मुलांना शिक्षण फुकट या आणि यासारख्या फुकट योजनांची आश्वासने…

बंडाचे तण माजले जोमाने!

सहा प्रमुख पक्ष, अनेक आघाड्या यामधून महत्त्वाकांक्षेचे धुमारे फुटलेल्या सगळ्यांना उमेदवारी देणे शक्य नव्हते. त्यातच सहा प्रमुख पक्षांच्या आघाड्यांमध्ये जागावाटप करण्याची वेळ आल्याने जागा मर्यादित आणि इच्छुक अमर्यादित असे चित्र तयार…

निवडणूक आणि मैदानातले मुद्दे

महाराष्ट्राच्या राजकारणाचा दर्जा दिवसेंदिवस घसरत चालला आहे. गेली अडीच वर्षे महाराष्ट्रातील राजकारण खोके, गद्दार, धडा शिकवणार, करेक्ट कार्यक्रम करणार याभोवतीच फिरली. बराच वेळ मराठा आरक्षणाला कुरवाळण्यात गेला. भरीला लाडकी बहीण…