Category: संपादकीय

फुग्याला टाचणी

  भारतात मजबूत सरकार आहे. धोरणांमध्ये सातत्य आहे. युद्धांचा वेग मंदावला आहे. जीडीपी वाढत आहे. व्याजदर वाढणे थांबले आहे. कच्चे तेलाचे भाव आटोक्यात आहेत. भांडवलदारांचे लाडके डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष…

मनमानीला ‘सर्वोच्च’चाप

भारतीय राज्यघटनेत न्यायमंडळ, कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ यांच्या कार्यकक्षा ठरवून दिलेल्या आहेत. यापैकी कोणतीही एक संस्था इतरांच्या कार्यक्षेत्रात ढवळाढवळ करायला लागली आणि ते चालू दिले, तर देशात लोकशाहीच्या गळ्याला…

भुई धोपटण्याचा प्रकार

  काश्मीरमधील 370 वे कलम रद्द करण्यास कुणाचा विरोध असण्याचे काहीच कारण नाही. विधानसभा बरखास्त करून संसदेत हा विषय मंजूर करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे आता काळाची…

निवडणुकीनंतर बिहार प्रयोगाला मूठमाती

गेल्या अडीच वर्षापूर्वी शिवसेनेत फूट पाडल्यानंतर महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होईल, असे चित्र होते; परंतु भाजपने कमी जागा असलेल्या शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. त्यांच्याच नेतृत्वाखाली विधानसभेची निवडणूक लढवली जात…

पवारांना नेमेके म्हणायचे तरी आहे काय ?!

२० नोंव्हेंबर समोरच आहे. मतदान यंत्रावरील आपल्याला हव्या त्या, (आपल्या लाडक्या) पक्षचिन्हा समोरचे बटण दाबण्यासाठी अवघे दहा दिवस उरले आहेत. महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांतील मतदानाची वेळ जवळ येत असताना, कोण…

जिभेवरी ताबा । सर्वासुखदाता!!

रामायण घडले | महाभारत घडले | त्यांना कारणीभूत | होते कुजके शब्द || म्हणून शब्द जपावा | शब्द पुजावा | शब्द पुसावा | बोलण्या आधी || घासावा शब्द | तासावा…

ईव्हीएमचे रडगाणं काँग्रेस महाराष्ट्रातही गाणार का ?!

महाराष्ट्रातील निवडणुकीची प्रक्रिया सुरु झालेली असताना हरयाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये उडालेली काँग्रेसची धुळधाण हा एक मोठ्या चर्चेचा विषय ठरला आहे. विशेषतः हरयाणातील काँग्रेसचा पराभव हा त्यांच्या महाराष्ट्रातील महा विकास आघाडीतील…

संघाचे जाळे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपची मातृसंस्था आहे; परंतु राजकारणात आम्ही पक्षीय राजकारण करीत नसल्याचे संघ सांगत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपला मदत केली. कधी कधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपला मदत…

‘इंडिया‌’ आघाडीत बेसूर

वर्तमान नंदकुमार काळे भारतीय जनता पक्षासारख्या केडरबेस पक्षाला पराभूत करायचे, तर विरोधी पक्षांमध्ये एकवाक्यता आणि जिंकण्याची विजिगिषू वृत्ती हवी. लक्ष्यभेद करण्याची व्यूहनीती आखता यायला हवी; परंतु महाविकास आघाडीतील पक्ष नियमित…

असह्य महागाई

रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणापलीकडे महागाई गेली आहे. सरकारला तर त्याबाबत संवेदनशीलताच नाही. अर्थमंत्री महागाईबाबत जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारे विधान करतात. लोकसभेच्या निवडणुकीत महागाईच्या मुद्द्याची चर्चाच होऊ द्यायची नाही, अशी केलेली व्यूहनीती…