आता तरी शांत व्हाल का ?
महाराष्ट्राच्या निवडणुकीचे निकाल एक महिन्या पूर्वी लागल्या पासून काँग्रेस पक्षाची घालमेल सुरु ईहे. त्यांना निवडणुकीतील पराभवाचीच अपेक्षा होती. तसे सर्वेक्षण काँग्रेस नेत्यांच्या हाती मतदानाच्या महिनाभर आधी आलेले होते. कदाचित…
महाराष्ट्राच्या निवडणुकीचे निकाल एक महिन्या पूर्वी लागल्या पासून काँग्रेस पक्षाची घालमेल सुरु ईहे. त्यांना निवडणुकीतील पराभवाचीच अपेक्षा होती. तसे सर्वेक्षण काँग्रेस नेत्यांच्या हाती मतदानाच्या महिनाभर आधी आलेले होते. कदाचित…
चालकाचे नियंत्रण सुटून नौदलाची स्पीड बोटीची प्रवासी फेरी बोटीशी टक्कर होऊन मोठा अपघात घडल्यामुळे मुंबईमध्ये चौदाजण मृत्युमुखी पडले. या दुर्घटनेमुळे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणे, बोटींवर पुरेशा प्रमाणात लाईफ…
आपल्या विस्तारवादी धोरणाचा भाग म्हणून शेजाऱ्यांच्या जमिनीवर कब्जा करून त्यावर दावा सांगण्याची चीनची जुनी सवय आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी जेव्हा चीनने गलवान खोऱ्यातून माघार घेण्याचा करार केला आणि सैन्य…
एखाद्या व्यक्तीवर एखाद्या प्रसंगाचा इतका परिणाम होतो, की त्या क्षणी तो जगावेगळे काहीतरी करण्याचा संकल्प मनाशी ठरवतो. आपल्या आदर्शाचा कुणी पराभव करीत असेल, तर त्याच वेळी आपल्या आदर्शासारखे होऊन…
जाकिरभाई गेले, यावर विश्वास बसणे कठीण आहे. त्यांना मी त्यांच्या वयाच्या पाचव्या वर्षापासून ओळखतो. प्रथम ऐकले तेव्हा त्यांचे वय अवघ्या पाच वर्षांचे होते आणि तेव्हा मी आठ वर्षांचा होतो.…
सोमवारपासून नागुपरात आणखी एका हिवाळी अधिवेशनाची सुरुवात होते आहे. पण हे नेहमीसारखे मजेचे आणि हुरडा पार्ट्यांचे, जंगल सफारींचे अधिवेशन नाही. हे थोडे गरम वातावरणात होणारे अधिवेशन आहे. त्यामुळेच सध्या जरी नागपुरात…
राजकीय नेत्यांनी स्वप्ने पाहण्यात, महत्त्वाकांक्षा बाळगण्यात काहीच वावगे नाही; परंतु स्वप्न प्रत्यक्षात उतरेल का, तेवढी उडी घेण्याची आपली पात्रता आहे का, कुवत आहे का, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे.…
बाजारात शेतीमालाव्यतिरिक्त कोणत्याही वस्तूंचे भाव ठरवण्याचा अधिकार उत्पादकांना आहे. त्यात सरकार कधीही हस्तक्षेप करीत नाही; परंतु शेतीमाल हेच एकमेव उत्पादन असे आहे, की त्याचा भाव ठरवण्याचा अधिकार शेतकऱ्यांना नाही…
खरेतऱ बहुतेक वृत्तवाहिन्यांना साध्या सरळ व सोप्या बतमीत मुळीच रुची वा रस नाही. त्यांना सतत पडद्यामागे काय हालचाली सुरु आहेत, याचे कुतुहल आहे. मानवीवंश शास्त्राचा विचार करणारे विद्वान सांगताता…
नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली आपल्या पहिल्या परदेश दौऱ्यावर चीनला पोहोचले आहेत. ही भेट नेपाळला चीनच्या जवळ नेण्याचे सूचक मानली जात आहे. भारताचा विरोध आणि चीनशी मैत्री हे ओली…