Category: संपादकीय

रेवडीची किंमत

  निवडणुकीच्या काळात दिलेली आश्वासने पूर्ण करण्याच्या प्रयत्नांत सरकारची तिजोरी रिकामी होते आणि कल्याणकारी योजनांना पैसेच उरत नाही. सरकारला कर्मचाऱ्यांचे पगार करायलाही पैसे उरत नाही. हिमाचल प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, मध्य…

निव्वळ धूळफेक

  महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार ऐन जोमात सुरू असताना रब्बी पिकांच्या आधारभूत किंमतीत वाढ केल्याची घोषणा केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली. विधानसभेच्या निवडणुकीत त्यावरून श्रेय घेतले जात…

निवडणूक निकालाने मिळतील अनेक प्रश्नांची उत्तरे !

विशेष संपादकीय खरा पक्ष कोणाचा ? लोकांना कोणता विचार पटला ? विकास कोण करणार ? निवडणूक निकालाने मिळतील अनेक प्रश्नांची उत्तरे ! राज ठाकरेंचे राज्यातील नेमके स्थान काय ? वंचित…

मतदानापुर्वीची उजळणी

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाने आपला जाहीरनामा जनतेसमोर मांडला आहे. लाडकी बहीण आणि महालक्ष्मी योजना, शेतकऱ्यांना कर्जमाफी, बसमधून फुकट प्रवास, मुलींना आणि मुलांना शिक्षण फुकट या आणि यासारख्या फुकट योजनांची आश्वासने…

बंडाचे तण माजले जोमाने!

सहा प्रमुख पक्ष, अनेक आघाड्या यामधून महत्त्वाकांक्षेचे धुमारे फुटलेल्या सगळ्यांना उमेदवारी देणे शक्य नव्हते. त्यातच सहा प्रमुख पक्षांच्या आघाड्यांमध्ये जागावाटप करण्याची वेळ आल्याने जागा मर्यादित आणि इच्छुक अमर्यादित असे चित्र तयार…

निवडणूक आणि मैदानातले मुद्दे

महाराष्ट्राच्या राजकारणाचा दर्जा दिवसेंदिवस घसरत चालला आहे. गेली अडीच वर्षे महाराष्ट्रातील राजकारण खोके, गद्दार, धडा शिकवणार, करेक्ट कार्यक्रम करणार याभोवतीच फिरली. बराच वेळ मराठा आरक्षणाला कुरवाळण्यात गेला. भरीला लाडकी बहीण…

फुग्याला टाचणी

  भारतात मजबूत सरकार आहे. धोरणांमध्ये सातत्य आहे. युद्धांचा वेग मंदावला आहे. जीडीपी वाढत आहे. व्याजदर वाढणे थांबले आहे. कच्चे तेलाचे भाव आटोक्यात आहेत. भांडवलदारांचे लाडके डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष…

मनमानीला ‘सर्वोच्च’चाप

भारतीय राज्यघटनेत न्यायमंडळ, कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ यांच्या कार्यकक्षा ठरवून दिलेल्या आहेत. यापैकी कोणतीही एक संस्था इतरांच्या कार्यक्षेत्रात ढवळाढवळ करायला लागली आणि ते चालू दिले, तर देशात लोकशाहीच्या गळ्याला…

भुई धोपटण्याचा प्रकार

  काश्मीरमधील 370 वे कलम रद्द करण्यास कुणाचा विरोध असण्याचे काहीच कारण नाही. विधानसभा बरखास्त करून संसदेत हा विषय मंजूर करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे आता काळाची…

निवडणुकीनंतर बिहार प्रयोगाला मूठमाती

गेल्या अडीच वर्षापूर्वी शिवसेनेत फूट पाडल्यानंतर महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होईल, असे चित्र होते; परंतु भाजपने कमी जागा असलेल्या शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. त्यांच्याच नेतृत्वाखाली विधानसभेची निवडणूक लढवली जात…