Category: विशेष लेख

चिंताजनक विमान दुर्घटना

दक्षिण कोरियामध्ये जेजू एअरचे बँकॉक ते मुआन या मार्गावरचे विमान रविवारी मुआन विमानतळावर उतरताना भीषण अपघात झाला. या अपघातात विमान भस्मसात होऊन १७९ प्रवाशी दगावले. या अपघाताने संपूर्ण जगात हळहळ…

नवे वर्षं, नवी अनुभुती!

सध्याच्या काळात पर्यावरणविषयक प्रश्न अतिशय गुंतागुंतीचे झाले असून संपूर्ण मानवजातीनेच माणूस म्हणून आपण कुठे आहोत, याचा विचार करण्याची गरज जाणवू लागली आहे. हे लक्षात घेता 2025 मध्ये डोळे उघडून आपला…

मुंबईला प्रदूषणाचा विळखा

महाराष्ट्राची राजधानी असलेली मुंबई आता प्रदूषणाचीही राजधानी बनू लागली आहे. मुंबईतील प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. मागील काही दिवसात मुंबईतील हवेचा दर्जा अतिशय खराब नोंदवला गेला त्यामुळे दिल्ली पाठोपाठ आता…

अर्थव्यवस्थेत कही खुशी कही गम

पान १ वरुन फेब्रुवारी 2013 पासून उत्पादन किंमत निर्देशांक सर्वोच्च पातळीवर पोहोचला. अन्न, मालवाहतूक आणि श्रम यांच्यावरील खर्चाचा दबाव हे एक आव्हान राहिले. गेल्या सहा महिन्यांपासून भारतीय शेअर बाजार सारखा…

मी काकी वैद्य यांचा चिरंजीव…!

मी विजयकुमार दत्तात्रय वैद्य, जव्हारच्या खालसा संस्थानिक काकी वैद्य यांचा चिरंजीव”, अशी ओळख करुन देणारे जव्हार, ठाणे, चेंबूर, सांताक्रूझ मार्गे बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगरात आपली कर्मभूमी बनविणारे ज्येष्ठ…

दूरगामी निवाड्यांचे वर्ष

पान १ वरुन एखाद्या दोषीला उच्च न्यायालयाने तीन महिने किंवा त्यापेक्षा कमी कारावास किंवा तीन हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा ठोठावल्या असल्यास उच्च न्यायालयात आव्हान देता येत नाही. ‌‘आयपीसी‌’मध्ये…

कोपनहेगन होणार पहिली ‌‘कार्बन न्यूट्रल‌’ राजधानी

हवामानबदलावीर चर्चा होते, जागतिक परिषदा होतात. जग 2050 पर्यंत कार्बनमुक्त करण्याची भाषा होते. ठराव होतात. परिषद संपली की पुढच्या वर्षांपर्यंत यासंदर्भातील धूळ झटकली जात नाही. याला काही शहरे, काही देश…

शिक्षणवाटांचे भवितव्य जोखणारे वर्ष

पान १ वरुन तरच या क्षेत्राला भूतकाळातील चुका टाळून समर्थ भविष्याची पायाभरणी करता येईल. चांगले, दर्जेदार शिक्षण हे केवळ समृद्ध राष्ट्राचा दर्जा मिळवण्यासाठीच नाही तर देशातील तरुण लोकसंख्येचा लाभ घेण्याच्या…

संरक्षणदक्ष करणारे वर्ष

पान १ वरुन सरत्या वर्षात भारतीय नौदलाने आपल्या ताफ्यात अनेक नवी जहाजे आणि पाणबुड्या समाविष्ट केल्या. ‌‘आयएनएस विक्रांत‌’ आणि ‌‘आयएनएस अरिहंत‌’सारख्या स्वदेशी विमानवाहू नौका, अणु पाणबुड्या भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात महत्त्वपूर्ण…

महान अर्थतज्ज्ञ, थोर विचारवंत, व्यासंगी व्यक्तिमत्व हरपले

भारताचे माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांचे गुरुवार दिनांक २६ डिसेंबर रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने महान अर्थतज्ज्ञ, थोर विचारवंत आणि व्यासंगी व्यक्तिमत्त्व हरपले आहे.…