टाटा समूह हवाई दलासाठी विमाने बनवणार
लष्करातील उत्पादने ‘मेड इन इंडिया’ करण्याचे धोरण मोदी सरकारने आखले आहे. यामुळे भारतीय लष्कारातील उत्पादने आता खासगी कंपन्याही विकसित करू लागल्या आहेत. देशातील सर्वात विश्वासार्ह ब्रँड म्हणून ओळख असलेला टाटा…
लष्करातील उत्पादने ‘मेड इन इंडिया’ करण्याचे धोरण मोदी सरकारने आखले आहे. यामुळे भारतीय लष्कारातील उत्पादने आता खासगी कंपन्याही विकसित करू लागल्या आहेत. देशातील सर्वात विश्वासार्ह ब्रँड म्हणून ओळख असलेला टाटा…
थोर गांधीवादी नेते भूदान चळवळीचे प्रवर्तक आचार्य विनोबा भावे यांची १५ नोव्हेंबर रोजी ४२ वी पुण्यतिथी होती. कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील गोगादे या छोट्या गावात ११ सप्टेंबर १८९५ रोजी…
आज भारतातच नाही तर संपूर्ण जगात पत्रकारितेला मोठे महत्व आहे.त्यामुळे पत्रकारितेला “चौथास्तंभ” ही उपमा दिली आहे.जागतीक हालचाली, कळत-नकळत घटना,राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय, जिल्हास्तरीय, गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत संपूर्ण हालचाली किंवा माहिती १४० कोटी…
देशाचा सोन्याचा साठा हुशारीने वाढवावा आणि सुरक्षित ठेवावा लागतो. गेल्या काही वर्षांमध्ये निधी व्यवस्थापनाचा एक भाग म्हणून रिझर्व्ह बँक सातत्याने सोन्याची खरेदी करत होतीच, परंतु त्याच वेळी बाहेरील देशांमध्ये ठेवण्यात…
आज कार्तिक पौर्णिमा, आज शीख समुदायाचे लोक श्री गुरू नानक देवजी यांचा जन्मोत्सव साजरा करतात. वास्तविक श्री गुरु नानक देवजी यांचा जन्म १५ एप्रिल १४६९ रोजी झाला मात्र शीख धर्माचे…
भारतात ‘यूपीआय’चा जलद वापर संपूर्ण जगासाठी एक उदाहरण बनत आहे. सध्या ‘यूपीआय’ ही देशातील सर्वात सोपी पेमेंट प्रणाली आहे. यूपीआय म्हणजेच ‘युनिफाइड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय) च्या वापरामध्ये सातत्याने वाढ होत…
भाज्यांच्या दरात वाढ झाल्यामुळे ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी अन्न महाग झाले. ‘क्रिसिल’ या रेटिंग एजन्सीच्या अहवालात म्हटले आहे की शाकाहारी थाळीच्या किमती एका वर्षापूर्वीच्या याच कालावधीच्या तुलनेत 20 टक्क्यांनी वाढून…
कॅनडामध्ये खलिस्तानी अतिरेकी असल्याचे मान्य करताना भारताच्या भूमिकेवर टीका करण्याची दुटप्पी नीती कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी अंगिकारली. आता मात्र ट्रम्पशाही आल्यामुळे ते चिंतीत आहेत. कॅनडाची अर्थव्यवस्था संकटात असून प्रचंड…
आज १४ नोव्हेंबर, स्वातंत्र्य संग्रामातील एक जहाल क्रांतिकारक तसेच क्रांतिकारकांरांचे गुरू वस्ताद लहुजी साळवे यांची जयंती. भारतमातेला इंग्रजांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी लाखो ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांनी हौतात्म्य पत्करले त्यात वस्ताद लहुजी…
‘ग्रेन बाऊल’ म्हणून ओळखला जाणारा पंजाब भारतीय शेतीचा आधारस्तंभ आहे. तिथली सुपीक माती आणि समर्पित शेतकरी दरवर्षी लाखो टन धान्याचे उत्पादन करतात, जे भारताच्या अन्न गरजा पूर्ण करतातच पण निर्यातीतही…