Category: विशेष लेख

आता स्वयंचलित प्रयोगशाळा…

प्रयोगशाळा जशा सामान्य माणसाच्या भल्यासाठी आरोग्यासाठी आणि उत्तम जीवनासाठी वेगवेगळे शोध लावून त्याचे जीवन संपन्न करतो तशाच या प्रयोगशाळा देशामधील उद्योग, उत्पादन आणू त्यामधून होणारी निर्यात यातून देशासाठी संपन्नता आणीत…

एहसान फरामोश बांगलादेशला त्याची जागा दाखवून द्या

१९७१ पर्यंत बांगलादेश हा पाकिस्तानचा एक भाग होता. तेंव्हा त्याला पूर्व पाकिस्तान असे म्हंटले जायचे. पाकिस्तानच्या राजवटीत बांगलादेशातील नागरिकांवर अनन्वित अत्याचार होत होते. बांगलादेश हा पाकिस्तानचा घटक असूनही बांगलादेशी नागरिकांवर…

आधारहीन पोकळीत टांगलेली आंबेडकरी जनता

जसे दुभंगलेले घर संकटांना सामोरे जावू शकत नाही तशीच अवस्था आज आंबेडकरी समाजाची झालेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा एकेकाळी अग्रदूत राहिलेला हा समाज देशातील एकूणच दलित शोषित समाजाचे पुढारपण…

महिला आमदारांची संख्या नगण्य

भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी निम्मी लोकसंख्या महिलांची आहे. चूल आणि मूल ही महिलांची जुनी ओळख आता पुसली गेली आहे. महिला आज कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीत. सर्वच क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम…

न लगे हिंडणे मुंडणे ते काही

संतांच्या प्रबोधन परंपरेने विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद, शोधक बुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करण्याचा प्रयत्न केला. भारतीय संविधानाच्या अनुछेद 51क- ज – मध्ये नेमके हेच मूलभूत कर्तव्य नमूद करण्यात आले आहे.…

बँकींग यंत्रणा कात टाकतेय…

वशिल्याने दिली जाणारी कर्जे, सरकारी हस्तक्षेप आणि वसुलीकडे होणारे दुर्लक्ष यामुळे बँका सतत तोट्यात असायच्या. मात्र बँकिंग सुधारणा राबवल्यापासून राष्ट्रीयीकृत बँकांच्या कारभाराची शैली हळूहळू बदलू लागली. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या…

फुले-आंबेडकरी चळवळीबाबतचे अज्ञानच चळवळीच्या मार्गातील मोठी धोंड

कदा एका व्यक्तिने आपल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त त्यास विमान भेट दिले, परंतु ज्या व्यक्तिला ते विमान भेट दिले गेले ती व्यक्ती विमानाबाबत अनभिज्ञ होती. त्याने ते विमान आकाशात न उडवता बैल…

डॉ. भागवतांच्या विधानावर गांभीर्याने विचार होणे गरजेचे…

घ्या समजून राजे हो अविनाश पाठक समाजात प्रत्येक जोडप्याला किमान तीन अपत्य असावीत असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरक संघ चालक डॉ. मोहन भागवत यांनी नागपुरात एका कार्यक्रमात बोलताना केले…

महा वने लावावी नानाविध

संविधान कीर्तन मालिका शामसुंदर महाराज सोन्नर भाग सहा संतांच्या प्रबोधन चळवळीने मांडलेल्या सुधारणावादी विचारांचे प्रतिबिंब भारतीय संविधानात कसे उमटले आहे, याचा धांडोळा आपण घेत आहोत. भारतीय संविधानाच्या अनुछेद 12 ते…

सकळाशी येथे आहे अधिकार

भारतीय संविधानाच्या अनुछेद 19 ते 28 पर्यंत विविध प्रकारचे स्वातंत्र्य भारतीयांना नागरिकांना प्रदान करण्यात आलेले आहे. त्यातील पाहिलेच आणि अतिमहत्वाचे स्वातंत्र्य संविधानामध्ये नमूद करण्यात आले ते म्हणजे भाषण आणि अभिव्यक्ती…