Category: विशेष लेख

सिंगल युज प्लास्टिकचा मोठा धोका

एकदा वापरून फेकून देण्याजोग्या ( सिंगल युज ) प्लास्टिकचा वापर सर्रास होताना दिसत आहे. सिंगल युज प्लास्टिक मध्ये प्लास्टिकचे कप, पिशव्या, पॉलिथिन, स्ट्रॉ, पाण्याची बाटली, प्लेट, अन्न पदार्थ ठेवण्यासाठी झाकण्यासाठी…

या रे या रे लहान थोर, याती भलते नारी नर

भारतीय संविधान आणि त्याची तीन मुल्ये समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व यावर जर समाजव्यवस्था निर्माण झाली तर ती समाज व्यवस्था अधिक बळकट होईल असा विश्वास महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना होता.…

महात्मा जोतीराव फुले

भारताचे थोर सुपुत्र, विचारवंत, समाजसुधारक, लेखक महात्मा जोतीराव फुले यांचा आज स्मृतिदिन. महात्मा जोतीराव फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. जोतीरावांच्या वडिलांचे नाव गोविंदराव तर आईचे नाव चिमणाबाई…

यातायाती धर्म नाही विष्णूदासा

वारकरी संप्रदाय कोणत्याही एका जातीचा किंवा धर्माचा नाही आषाढीला पंढरपूरच्या दिशेने सर्व संतांच्या दिंड्या निघतात. तेव्हा जात-धर्म, गरीब-श्रीमंत, स्री- पुरुष असा कोणताही भेद उरत नाही. सर्वजन एकाच पातळीवर आलेले दिसतात.…

संविधानाच्या अमृतमहोत्सवानिमित्त संविधान कीर्तन मालिका

विष्णूमय जग वैष्णवाचा धर्म l भेदा भेद भ्रम अमंगळ ll1ll आईकाजी तुम्ही भक्त भागवत l कराल ते हित सत्य करा ll2ll कोणाही जीवाचा न घडो मत्सर l वर्म सर्वेश्वर पूजनाचे…

वाचता आव्हानांचा पाढा…

अलिकडेच पंतप्रधानांच्या सल्लागार समितीने दाखवल्याप्रमाणे दरडोई उत्पन्नामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक दहाच्या खाली घसरला आहे. दुसरीकडे, सकल उत्पन्नातील आपला वाटा 15 टक्क्यांवरुन घसरुन 13 टक्के झाला आहे. म्हणजेच उत्पादनाचा वाटा घसरला आहेच,…

संविधानातून झाली…लोकशाहीची मुहूर्तमेढ

भारताला स्वातंत्र्य मिळालं खरं,पण ते प्राप्त करण्यामागे अनेकांचे बलिदान-त्याग अन् अविश्रांत परिश्रम होतं.युगपुरुष महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली अहिंसा व सत्याग्रहाच्या मार्गाने लढा दिला,तर क्रांतीवीर भगतसिंग,नेताजी सुभाषचंद्र बोस,वीर सावरकरसारख्या शूरवीरांनी जहाल…

संविधान; भारताचा राष्ट्रीय ग्रंथ

आज २६ नोव्हेंबर, आजचा दिवस संपूर्ण देशात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्याच दिवशी म्हणजे २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताचे संविधान स्वीकारण्यात आले त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान…

उत्तम थंडी आणि कृषि अर्थकारण

शेतकरी सगळी शेतीकामे उत्तम प्रकारे करतो. तो उत्तम मशागत करतो. उत्तम खते घालतो. पण बाजार व्यवस्था जमत नसल्याने तो खरा मार खातो. जसे की, यावेळी कांद्याचे भाव 70 रुपयांवर गेले…

महाविकास आघाडीमध्ये आपसी तालमेलच्या अभावामुळे दारूण पराभव

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर देशासह जगाचे संपूर्ण लक्ष होते.कारण महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने या निवडणुकीला आगळेवेगळे महत्त्व होते.त्यामुळे महायुतीसह भाजपचे संपूर्ण लक्ष महाराष्ट्रावर होते.त्याच पध्दतीने त्यांनी व्युहरचना…