Category: विशेष लेख

कलेचे रूपांतर झाले केश कर्तनालयात

आदिवासी राजेश भलाची स्वयंरोजगारातून सुरू झाली आर्थिक उन्नतीकडे वाटचाल ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील सावर्णे या गावचा राजेश अनंत भला हा आदिवासी म-ठाकूर सुशिक्षित बेरोजगार राजेश अनंत भला या तरुणाने रोजगरची…

मल्याळम चित्रपटसृष्टीची पोलखोल

लक्षवेधी मेधा इनामदार न्यायमूर्ती हेमा समितीचा रिपोर्ट नुकताच प्रसिद्ध झाला. मल्याळम चित्रपटसृष्टीचे भयंकर वास्तव या रिपोर्टमधून बाहेर आले असले तरी इतर चित्रसृष्टींचे चित्रही त्यापेक्षा फारसे वेगळे नाही. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि…

कामकाजाचे नशीब चार प्रकारचे…

काहीतरी नवीन… श्याम तारे आपल्या जीवनात आपल्याला काम कसे मिळेल आणि कोणते मिळेल हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतो. कोणते या प्रश्नाचे काही प्रमाणात उत्तर आपल्या शिक्षणावर अथवा कौशल्यावर आधारित असले…

खासगी क्षेत्रातील नोकरदारांची स्थिती वाईट

भारतातील खासगी क्षेत्रात नोकरी करणे कठीण झाले आहे. खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या बहुतेक लोकांची स्थिती दयनीय आहे. मिळालेल्या पगारातून बरेचजण खाण्यापिण्याचा खर्च कसा तरी भागवू शकत आहेत. घर, आरोग्य, शिक्षण…

नो हॉर्न प्लीज!

दृष्टीक्षेप अजय तिवारी ध्वनी प्रदूषण ही जागतिक स्तरावरील समस्या आहे. ध्वनी प्रदूषणाला अनेक घटक कारणीभूत ठरतात. त्यापैकी एक महत्त्वाचा घटक म्हणजे वाहनांचे कर्णकर्कश्श हॉर्न. गरज नसताना कवा वाहतुक कोंडीत अडकल्यावर…

बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण; राखी पौर्णिमा

आज श्रावण पौर्णिमा आजचा दिवस संपूर्ण देशात राखी पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. राखी पौर्णिमा हा हिंदू संस्कृतीतील एक महत्वाचा सण मानला जातो. बहीण भावाच्या पवित्र नात्याला बंधनात बांधणारा हा…

बहिण-भावांचे पवित्र रक्षाबंधन पहाता; वृक्षलागवडीच्या बंधनात सर्वांनीच सहभाग घ्यावा

रक्षाबंधन हा सण भावाबहिणींचा सण म्हणून राज्यासह देशात ओळखला जातो.राखीचा धागा साधासुधा नसुन अतुट बंधन आहे.भारतात सर्वच जातीधर्माचे लोक रक्षाबंधन मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा करतात.यात भावाने बहिणीला दिलेले वचन…

मराठा आरक्षण आंदोलनाआडून फडणवीस टार्गेटवर?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी पुण्यात नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत मराठा समाजाच्या आरक्षणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावण्याची मागणी केली. या…

वंदे मातरम : भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा बीजमंत्र

आपल्या स्वातंत्र्याला आज ७७ पूर्ण झाली आहेत. हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळाले नाही त्यासाठी मोठा लढा लढावा लागला. या स्वातंत्र्य लढ्याचा बीज मंत्र वंदे मातरम हे गीत होते. स्वातंत्र्य लढ्यात…

भारतीय स्वातंत्र्याची ७७ वर्ष

आज आपण आपल्या देशाचा ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. आजच्याच दिवशी ७७ वर्षापूर्वी म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामीतुन मुक्त झाला. त्यापूर्वी आपल्या देशावर…