Category: विशेष लेख

खऱ्या अर्थाने ‌‘आयुष्मान‌’ करायचे तर…

परामर्ष हेमंत देसाई सरकारने अलिकडेच 70 वर्षांवरील वृद्धांचा आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत समावेश करण्याचा निर्णय घेतला. या सर्व वृद्धांना पाच लाख रुपयांच्या मोफत आरोग्य विमा कवच योजनेचा लाभ मिळावा,…

पेजर वॉरच्या निमित्ताने…

खास बात दीपक शिकारपूर अलिकडे गोंधळ माजवणाऱ्या, जगाचे लक्ष वेधणाऱ्या आणि मोठी हानी पोहोचवणाऱ्या ‌‘पेजर बॉम्ब‌’च्या निमित्ताने युद्धाचे वेगळे आणि हायटेक स्वरुप समोर आले. या माध्यमातून लेबनॉनमध्ये अनेक पेजरमध्ये स्फोट…

महाराष्ट्र वाल्मीकी गदिमा

मराठीतील श्रेष्ठ साहित्यिक, कवी, गीतकार, पटकथा लेखक ग. दि. माडगूळकर उर्फ ग. दि. मा यांची आज १०५ वि जयंती. १ ऑक्टोबर १९१९ रोजी जन्मलेल्या गदिमांचे शिक्षण आटपाडी, कुंडल आणि औंध…

आर्थिक विकास महामंडळाच्या बाबतीत सरकारने दखल घ्यावी

महाराष्ट्र कलाल-कलार संघटनेच्या वतीने समाजाच्या कल्याणासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे,पारंपरिक मद्य व्यवसाय समाजाला माफक दरात उपलब्ध करून देण्यात यावा व इतरही मागण्यांच्या संदर्भात गेल्या दोन वर्षांपासून संघटनेचा संघर्ष…

आयटी कंपन्यांमध्ये एवढा ताण कशाचा?

नोंद प्रसाद देशपांडे बड्या तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील नोकरीभोवतीचे वलय गेल्या काही वर्षांमध्ये काहीसे फिकट झाले आहे. कामाचा अतीताण आणि त्यामुळे होणाऱ्या मानसिक-शारीरिक त्रासाच्या घटनांमुळे खळबळ माजली आहे. अलिकडेच एका मोठ्या…

रिलायन्स-स्टार इंडियादरम्यान ७१ हजार कोटींचा करार

रिलायन्स आणि स्टार इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामध्ये सुमारे 71 हजार कोटी रुपयांचा करार झाला. केंद्र सरकारच्या महिती आणि प्रसारण मंत्रालयाने या कराराला मंजुरी दिली आहे. या करारांर्गत रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड…

श्रीलंकेत सत्तांतर ; भारताची डोकेदुखी वाढली

भारताचा शेजारी देश असलेल्या श्रीलंकेत नुकतेच सत्तांतर झाले असून तिथे डाव्या विचासरणीचे अनुरा कुमार दिसनायके हे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. श्रीलंकेत नुकतीच निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीत विमुक्त पेरामुना या राजकीय…

प्रसादाने श्रद्धांना तडा

वादविवाद अजय दीक्षित, चेन्नई तिरुपती बालाजी देवस्थानमध्ये देण्यात आलेल्या लाडवांच्या प्रसादात चरबी आणि माशाचे तेल वापरण्यात आल्याच्या आरोपावरून काहूर माजले. हा भाविकांच्या श्रद्धांशी खेळ आहे. त्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण…

भारतातील कामगारांची स्थिती खराब

भारतातील कर्मचारी चिंतेत आहेत. कारण भारतात कामाची परिस्थिती फारशी चांगली दिसत नाही. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अहवालात भारतासह दक्षिण आशियातील जवळपास सर्वच देशांमध्ये कामगारांची स्थिती खराब असल्याचे समोर आले आहे. आपल्यापेक्षा…

‘गुगल’ गुरू चा वाढदिवस!

आजचे युग हे इंटरनेटचे युग आहे. इंटरनेट म्हणजे माहितीचा खजिना. इंटरनेटवर कोणतीही माहिती एका क्लिकवर उपलब्ध असते. कोणतीही माहिती शोधायची असेल तर गुगलवर सर्च केले जाते. अभ्यासाच्या काही नोट्स काढायच्या…