Category: विशेष लेख

हॅरिस की ट्रम्प?

लक्षवेधी अजय तिवारी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक धोकादायक बनत आहे. अलिकडे पुन्हा एकवार करण्यात आलेल्या हल्ल्यातून डोनाल्ड ट्रम्प बचावले असले तरी देशातील धोकादायक वातावरण उघड झाले आहे. दुसरीकडे अध्यक्षीय वादविवादानंतर मजबूत…

सदाबहार अभिनेते; देव आनंद

हिंदी चित्रपट सृष्टीतील सदाबहार, चिरतरुण आणि चॉकलेट हिरो असे ज्यांचे वर्णन केले जायचे ते जेष्ठ सिनेअभिनेते दिवंगत देव आनंद यांची आज १०१ वि जयंती. १०१ वर्षांपुर्वी अजच्याच दिवशी म्हणजे २६…

ऐतिहासिक माथाडी कामगार चळवळीचे व मराठा आरक्षण मागणीचे जनक क्रांतीसुर्य कै. आमदार अण्णासाहेब पाटील

भारतीय कामगार चळवळीच्या देदीप्यमान इतिहासात माथाडी कामगार चळवळीला अन्यन्य साधारण असे महत्व आहे. कारण माथाडी कामगारांचे भाग्यविधाते कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या अथक परिश्रमाने तसेच जिद्द आणि चिकाटीने महाराष्ट्रातील माथाडी…

‘प्रफुल्लित’ कामगार नेत्याचा अमृतमहोत्सव !

प्रफुल्ल व्यंकटेश पाटकर उर्फ मित्रपरिवाराचा पप्पू पाटकर. हां हां म्हणता पप्पू पंचाहत्तर वर्षांचा झाला यावर कुणाचा विश्वास बसेल असे वाटत नाही. मी १९७५ ते १९७८ या कालावधीत चर्नी रोड येथील…

तयारी सूकर, पण अवघड पेपर!

विश्लेषण विठ्ठल लांडगे महायुती सरकारने मतदारांवर विविध योजनांवर सत्तर हजार कोटी रुपयांची उधळण केली असली तरी त्यामुळे आरामात निवडणूक जिंकता येईल, अशी परिस्थिती नाही. महायुतीतील लाथाळी, शेतीविषयक धरसोडीचे निर्णय, विविध…

तणावाचे मृत्यू!

आजच्या तरुण पिढीला जास्त पैसे मिळतात; परंतु त्यासाठी त्यांना कोणती किंमत मोजावी लागते, याचा विचार केला जात नाही. कंपन्यांचे हितसंबंध जपताना तरुण पिढीला आपण अकाली वृद्धत्वात किंवा मृत्यूच्या दाढेत ढकलत…

भारतानेही सतर्क राहावे

इस्राईल आणि हमास यांच्या युद्धातील नवा अंक आता सुरू झाला आहे. दोन दिवसांपूर्वी या युद्धात नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आणि संपूर्ण जगात तंत्रज्ञानाचा उपयोग आणि दुरुपयोग यावर पुन्हा चर्चा…

मु. पो. १०, फुलराणी, कोंडाबाई लक्ष्मण पारधे

पुस्तक परीक्षण प्रशांत सावंत मु.पो. १०, फुलराणी, कोंडाबाईची कॉलनी हे मॅजेस्टिक कोठावळे यांचे नवे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. सदर पुस्तकाचे शब्दांकन विख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचे सचिव रमेश लक्ष्मण…

न्यायिक सुधारणांची अवघड वाट

नोंद शिवाजी कराळे आजघडीला सामान्यजनांनी कोर्टाची पायरी चढली, तरी न्याय मिळण्याची खात्री नसते. दुसरे म्हणजे न्यायालयात गेल्यानंतर निकाल कधी लागेल, याची शाश्वती नसते. अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात…

‘भारत’ विश्र्व शांतीचे ‘उगमस्थान’ व आधारस्तंभ

जगात भारताला शांतीचे प्रतीक मानल्या जाते.विश्र्वशांतीची सुरूवात भारतानेच केली आणि पुढेही विश्र्व शांतीची जोत भारताकडून अशीच प्रज्वलित होत राहील हे आपल्याला जी-२० शिखर परिषदेवरून लक्षात येते.आज जगात शांती कशी प्रस्थापीत…