कॅलिडोस्कोप किस्से, बायकोची अजबगजब अट!
जग झपाट्याने बदलत आहे. आता पती-पत्नी दोघेही काम करत आहेत आणि आपले जीवन आरामात जगत आहेत; परंतु कधीकधी असेदेखील घडते की, पती पत्नीवर दबाव आणू लागतात. बायका नोकरी सोडतात आणि…
जग झपाट्याने बदलत आहे. आता पती-पत्नी दोघेही काम करत आहेत आणि आपले जीवन आरामात जगत आहेत; परंतु कधीकधी असेदेखील घडते की, पती पत्नीवर दबाव आणू लागतात. बायका नोकरी सोडतात आणि…
आज ११ जुलै आजचा दिवस जगभर जागतिक लोकसंख्या दीन म्हणून साजरा केला जातो. ११ जुलै १९८७ रोजी जगात पाच अब्जावे बालक जन्माला आले तेंव्हापासून हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून…
खास बात डॉ. भालचंद्र कानगो लोकशाही असणाऱ्या सर्व देशांमध्ये लोकहितासाठी लोकांचा शासनावर अंकुश असणे अपेक्षित असते. मात्र सध्याची देशातीलच नव्हे तर जागतिक स्थिती बघता निवडणुकीच्या माध्यमातून हे साधणे शक्य होते…
नोंद मेधा इनामदार आषाढी वारीमागे असलेले भागवत धर्माचे तत्वज्ञान, भक्तीचा महापूर, ‘ग्यानबा तुकाराम’चा जयघोष, अनेक किलोमीटरचे अंतर अथक पायी चालत जाणारे लाखो वारकरी, देवाच्या चरणाशी आपल्या सेवेचा खारीचा वाटा उचलण्यासाठी…
आजकाल ऑनलाईन खरेदीचा जमाना आहे. आपल्यापैकी अनेक जण बरेच सामान ऑनलाइन ऑर्डर करत असतात. बंगळुरूमधील एक जोडप्यानेही ऑनलाइन सामान मागवले. पण डिलिव्हरी झाल्यावर त्यांनी सामानाचा बॉक्स उघडला, तेव्हा समोरचं दृश्य…
भारताचे जावई असलेले भारतीय वंशाचे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सूनक यांनी राजीनामा दिल्याने ब्रिटनमध्ये नुकतीच निवडणूक झाली. या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे सत्तांतर झाले आणि पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या नेतृत्वाखालील हुजुर पक्षाला मोठ्या…
शुक्रवार, 4 जुलै 1975.. वेळ संध्याकाळची सव्वासहाची.. आज गुरूवार, 4 जुलै 2024.. तीच तारीख, वार फक्त एक दिवस आधीचा.. माझ्या जीवनातील आणीबाणी पर्व सुरू झाले ते याच दिवशी.. आज बरोबर…
प्रासंगिक सायली शिगवण शहराच्या गोंगाटापासून दूर कुठे तरी निसर्गाच्या सानिध्यात रात्र घालवण्याचा अनुभव काही औरच. यातही मित्र, मैत्रिणी सोबत असले तर विचारायलाच नको. विशेषत: पावसाळ्यातल्या कॅम्पिंगचा अनुभव खूप काही देऊन…
आषाढ महिना सुरू झाला की वेध लागतात ते पंढरीच्या वारीचे. लाखो वारकरी देहू आणि आळंदीत जमा होतात. डोईवर तुळशी वृंदावन व विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती हाती टाळ मृदंग, मुखी विठ्ठल, विठ्ठल…
काहीतरी नवीन… श्याम तारे जनतेला जेव्हा पोलिसांच्या सहाय्याची गरज आणि अपेक्षा असते तेव्हा त्यांना पोलीस ठाण्याला फोन करावा लागतो आणि घटनेची माहिती द्यावी लागते. अशी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांची कार्यवाही सुरु…