Category: संपादकीय

लाडक्या बहिणीवरून महाभारत!

पुढच्यास ठेच मागचा शहाणा असे म्हटले जात असले, तरी हे राजकारण्यांना लागू होत नाही. त्यांना मतांसाठी अनेक ठेचा खाव्या लागतात. रिझर्व्ह बँकेचा सल्ला डावलून फुकटच्या योजनांचा निवडणूक जिंकण्यासाठी भडीमार केलेली राज्ये…

पुन्हा झुंडशाही

गेल्या आठवड्यात पुण्यात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी झुंडशाहीविरोधात वक्तव्य केले. सर्वोच्च न्यायालयानेही कायदा हातात घेण्याविरोधात टिप्पणी केली. त्यानंतर लगेच कायदा हातात घेण्याच्या आणखी काही घटना घडल्या. सरकारने केलेल्या…

झुंडशाहीला खडे बोल!

संसदीय लोकशाही व्यवस्थेत कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ यांचे अधिकार ठरलेले असतात. घटनाकारांनी या तीनही मंडळाच्या कार्यकक्षा ठरवल्या आहेत. एखाद्या मंडळाने जरी आपल्या मर्यादा ओलांडून दुसऱ्याच्या अधिकारात अतिक्रमण केले,…

संकटाचे नवे ढग

संपूर्ण भारतीय उपखंडातील हवामान मॉन्सूनवर आधारित आहे. सभ्यता आणि संस्कृतीच्या प्रत्येक पैलूवर त्याचा खोल ठसा ऐतिहासिकदृष्ट्याही उमटलेला दिसून येतो. मॉन्सूनशी जमीन, आकाशय आणि समुद्राचा संबंध आहे. उन्हाळ्यात अरबी समुद्र आणि…

चुकीला माफी मिळेल ?

मालवणच्या किनाऱ्यावरील राजकोट या अगदी लहान किल्ल्यावर उभा केलेला छत्रपती शिवरायांचा 36 फुटी पुतळा अचानक कोसळल्यापासून, जे राजकीय वादळ महाराष्ट्रात उठले आहे, ते शमवण्यासाठी माफी मागून माफी मागण्याचे सत्र सुरु…

युक्रेन भेटीचे कवित्व !

युद्ध हा कोणत्याही समस्येवरचा मार्ग नाही; संवादाचे दरवाजे खुले ठेवणे तसेच वाटाघाटी आणि शांततेच्या मार्गानेच युद्धातून मार्ग काढणे महत्वाचे आहे, हे नरेंद्र मोदी यांनी ताज्या युक्रेन दौऱ्यात पुन्हा बजावून सांगितले.…

राज्यसभेच्या उमेदवारीत विधानसभेची बेरीज

महाराष्ट्र, हरियाणा, बिहार, झारखंड, जम्मू-काश्मीर या राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. उत्तर प्रदेशात दहा जगांच्या पोटनिवडणुका होत आहेत. त्यातच राज्यसभेतील बीजू जनता दल, वायएसआर काँग्रेस हे संकटकालीन मित्र आता विरोधी…

दिवाळी नंतरचे प्रश्नचिन्ह

दिल्लीत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार असे जाहीर झाल्या बरोबर महाराष्ट्रात सर्वत्र राजकारणात चलबिचल सुरु झाली. ज्या क्षणी आयोग राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकींची घोषणा करतो, त्या क्षणापासून त्या राज्यात निवडणुकीच्या आदर्श…

विकसित भराताचा स्वातंत्र्य दिन

पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी साडे सात वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून भारताचा तिरंगा फडकावतील तेव्हा तो एक ऐतिहासिक क्षण ठरेल. सलग अकराव्यांदा झेडा फडकावण्याचा मान मिळवणारे मोदी…

दूरगामी परिणाम करणारा निर्णय

पूर्वी एखादा निर्णय घेतला म्हणजे तो तसाच ठेवावा असे नसते, कालानुरूप त्यात बदल करावा लागतो, हे सर्वोच्च न्यायालयाने ताज्या निकालाने दाखवून दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अशा एका निकालाने समानतेच्या दिशेनेही…