शहापूरात सिकलसेल तपासणी मोहीम
शहापूरात सिकलसेल तपासणी मोहीम ठाणे: शहापूर तालुक्यातील शहापूर शहरात सिकलसेल तपासणी मोहीम सुरू असून प्राथमिक आरोग्य केंद्र शेंद्रुण अंतर्गत असलेल्या उपकेंद्रा मार्फत शहापूर नंबर-१ येथील वारघडे नगर,व तावडे नगर गोणे…
शहापूरात सिकलसेल तपासणी मोहीम ठाणे: शहापूर तालुक्यातील शहापूर शहरात सिकलसेल तपासणी मोहीम सुरू असून प्राथमिक आरोग्य केंद्र शेंद्रुण अंतर्गत असलेल्या उपकेंद्रा मार्फत शहापूर नंबर-१ येथील वारघडे नगर,व तावडे नगर गोणे…
बारामतीतील विमान धावपट्टीवर प्रश्नचिन्ह रमेश औताडे मुंबई : बारामती (पुणे) येथे उभारण्यात आलेल्या विमान धावपट्टीबाबत सुरक्षितता आणि नियमपालनाच्या दृष्टीने गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजय सिंह…
वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्गासाठी केंद्राची ३,२४४ कोटींची तरतूद राज्य सरकारही तेवढाच निधी देणार..! आचारसंहिता संपताच भूसंपादन…! कणकवली(प्रतिनिधी)– वैभववाडी- कोल्हापूर रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात ३ हजार २४४ कोटी रुपयांची तरतूद…
मुंबईत १२ मुले बेपत्ता झाल्याची अफवा व्हायरल मुंबई: अवघ्या ३६ तासांत मुंबईतून १२ अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शहरात खळबळ उडाली होती. मात्र, या संदर्भात मुंबई पोलिसांनी…
ज्ञानेश कुमारांवर ममतांचा हल्लाबोल नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एसआयआर मुद्द्यावर सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची भेट घेतली. यानंतर, त्यांनी निवडणूक आयोगावर अतिशय गंभीर…
भयानक : उमेदवारी ठिकवण्यासाठी उमेदवाराकडून पोटच्या मुलीची हत्या नांदेड : निवडणूक लढवण्यासाठी दोन अपत्यांचा नियम असल्यामुळे उमेदवारी रद्द होऊ नये म्हणून एक उमेदवाराने निर्दयीपणे आपल्या पोटच्या एका मुलीचा खून केल्याची खळबळजनक घटना नांदेडमध्ये घडली आहे.…
शेती प्रक्रिया, पशुपालनासाठी दूरगामी निर्णय शेती क्षेत्रावर ताज्या अर्थसंकल्पात फार भाष्य केले नाही, अशी टीका होत असली, तरी ते अर्धसत्य आहे. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यात…
आद्य क्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक १८५७ साली झालेला उठाव हा भारतीय इतिहासातील इंग्रजांविरोधात झालेला पहिला उठाव आहे असे मानले जाते मात्र त्या अगोदरही इंग्रजांना भारतातून हाकलून देण्यासाठी अनेक छोटेमोठे उठाव…
सुनेत्रा पवार यांच्यावर आव्हानांचे ओझे अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्त्व कायम ठेवून, शरद पवार यांचे पक्षावर वर्चस्व वाढू नये यासाठी म्हणून ‘ईडी’च्या छायेतील नेत्यांनी आणि भाजपने…