ठाण्यातील काँग्रेस संपवण्याचे काम आव्हाड यांनी केले – आनंद परांजपे
अनिल ठाणेकर ठाणे : २०१७ च्या महापालिका निवडणुकीत कळवा मुंब्रा विधानसभेतुन काँग्रेसला एकही तिकीट जितेंद्र आव्हाड यांनी दिले नाही. काँग्रेस नेते राहूल गांधी यांच्या भारत न्याय यात्रेचे संयोजन करणाऱ्या जितेंद्र…
