१ हजार १६ गावे, वाड्यांच्या पाणीटंचाईसाठी ५ कोटी ६२ लाखांचा आराखडा तयार-डॉ. भरत बास्टेवाड
अशोक गायकवाड अलिबाग :रायगड जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सज्ज होत असून, नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पाणी टंचाई निर्माण झाल्यास त्याचा…
