Category: होम

संभल हिंसाचाराची चौकशी होणार

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील संभलमध्ये २४ नोव्हेंबर रोजी जामा मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान उसळलेल्या हिंसाचारप्रकरणी सार्थल पोलीस चौकीचे प्रभारी दीपक राठी यांनी सपा खासदार झियाउर रहमान बुर्के आणि आमदार इक्बाल महमूदचा मुलगा सुहेल इक्बालसह ८०० जणांविरुद्ध…

तेलंगणा सरकारने अदानींची १०० कोटींची देणगी नाकारली

तेलंगणा : उद्योगपती गौतम अदानी यांनी देऊ केलेली १०० कोटी रुपयांची देणगी तेलंगणा सरकारने नाकारली आहे. गौतम अदानी यांच्या विरोधात अमेरिकेमध्ये फसवणुकीचा खटला दाखल करण्यात आला आहे. एका कंपनीला कंत्राट मिळवून देण्यासाठी लाच दिल्याचा आरोप गौतम अदानी यांच्यावर करण्यात…

आदित्य ठाकरे सभागृह नेते

प्रभू प्रतोद 0 भास्कर जाधव गटनेते   मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सभागृह नेतेपदी आदित्य ठाकरे यांची तर प्रतोदपदी सुनील प्रभु आणि विधानसभेच्या गटनेतेपदी भास्कर जाधव यांनी निवड करण्यात आली. पक्षाच्या…

शरद पवारांचे ९ उमेदवार पिपाणी चिन्हामुळे पडले

मुंबई :  लोकसभा निवडणुकीप्रमाणे पिपाणी चिन्हाचा फटका विधानसभा निवडणुकीतही शरद पवार गटाला बसल्याचे समोर येत आहे. पिपाणीमुळे शरद पवार गटाचे उमेदवार नऊ ठिकाणी पडल्याचे दिसून आले आहे. यावरून मतदारांनी पिपाणीलाच तुतारी समजून…

दादांच्या खांद्यावर हात ठेवायची नरेश अरोराचा हिंमत कशी होते ?

अमोल मिटकरींचा संताप 0 डिझाईन बॉक्सला नोटीस पाठविणार मुंबई : विधानसभेत राष्ट्रवादीला मिळाळेले घवघवीत यश हे फक्त आणि फक्त अजित पवारांच्या मेहनतीचे फळ आहे. कोण कुठला तो नरेश अरोरा दादांच्या बाजूला येतो, बुके देतो आणि…

दादांच्या खांद्यावर हात ठेवायची नरेश अरोराचा हिंमत कशी होते ?

अमोल मिटकरींचा संताप 0 डिझाईन बॉक्सला नोटीस पाठविणार मुंबई : विधानसभेत राष्ट्रवादीला मिळाळेले घवघवीत यश हे फक्त आणि फक्त अजित पवारांच्या मेहनतीचे फळ आहे. कोण कुठला तो नरेश अरोरा दादांच्या बाजूला येतो, बुके देतो आणि…

एकनाथ शिंदे नाराज अमित शाह आज मुंबईत ० भाजपाचा मुख्यमंत्रीपदावर दावा

स्वाती घोसाळकर मुंबई : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरून महायुतीत घमासान सुरु असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. दिल्लीतील वाटाघाटीत मुख्यमंत्रीपदावर भाजपाने दावा सांगितल्याने एकनाथ शिंदे नाराज झाले असून त्यांनी सायंकाळच्या सर्व भेटी रद्द केल्याचे समजते. मुंबई…

दणदणीत

भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियन भूमीवरील २९५ धावांनी सर्वात मोठा दणदणीत विजय मिळविला आहे. यापूर्वी १९७७ मध्ये मेलबर्नमध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा २२२ धावांनी पराभव केला होता. (अधिक वृत्त पान ६वर)

संविधानातून झाली…लोकशाहीची मुहूर्तमेढ

भारताला स्वातंत्र्य मिळालं खरं,पण ते प्राप्त करण्यामागे अनेकांचे बलिदान-त्याग अन् अविश्रांत परिश्रम होतं.युगपुरुष महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली अहिंसा व सत्याग्रहाच्या मार्गाने लढा दिला,तर क्रांतीवीर भगतसिंग,नेताजी सुभाषचंद्र बोस,वीर सावरकरसारख्या शूरवीरांनी जहाल…

संविधान; भारताचा राष्ट्रीय ग्रंथ

आज २६ नोव्हेंबर, आजचा दिवस संपूर्ण देशात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्याच दिवशी म्हणजे २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताचे संविधान स्वीकारण्यात आले त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान…