Category: होम

फेरीवाला भिशी यंत्रणेमुळे न्यायालयाच्या आदेशानंतरही सरकारची भूमिका शांत

 रमेश औताडे     मुंबई अधिकृत फेरीवाल्यांच्या व पादच्याऱ्यांच्या प्रश्नावर उच्च न्यायालयाने दोन दिवसापूर्वी सरकारची खरडपट्टी काढली. या पार्श्वभूमीवर अधिकृत फेरीवाले आक्रमक झाले असून, सरकारने जर दहा दिवसात योग्य ती…

 घोडबंदर किल्ला मनपाच्या मालकीचा नसताना भाड्याने देण्याचा ठराव केलाच कसा?

शिवप्रेमींच्या संतापानंतर पालिकेची दिलगिरी     ठाणे : घोडबंदर गावातील ऐतिहासिक घोडबंदर किल्ला हा महापालिकेच्या मालकीचा नसताना देखील त्याचे भाडे मूल्यांकन करून भाड्याने देण्याचा ठराव केला कसा ? असा संताप…

अखेर अमर रुग्णालयाची नोंदणी रद्द

पनवेल- कळंबोली येथील अमर रुग्णालयावर गर्भपात आणि गर्भवती मातेच्या मृत्यूचे आरोप झाल्यानंतर रुग्णालयातील कारभाराविषयी संशय निर्माण झाला होता. मावळ येथील तिहेरी हत्याकांडामधील महिलेचा मृत्यू अमर रुग्णालयात झाल्याने पनवेल पालिकेच्या आरोग्य…

 मुरबाड कल्याण वाहतुक बंद- अनेक गावचा संपर्क तुटला

 सततधार पावसामुळे रस्ते आणि पुल पाण्याखाली राजीव चंदने       मुरबाड : गेले दोन तीन दिवस सततधार कोसळणाऱ्या वरुण राज्यामुळे मुरबाड कल्याण मार्गावरील किशोर, या गावाजवळ पाणी साचल्याने मुरबाड…

‘सर्वसामान्य जनतेच्या घरांसाठी अडथळा नको’

 रमेश औताडे     मुंबई सर्वांसाठी घर या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातल्या योजनेतून सर्वसामान्य माणसाला हक्काचे घर मिळावे म्हणून मी म्हाडा, शासनाचे संबंधित विभाग, स्थानिक पालिका यंत्रणा, महसूल विभाग…

उल्हासनगर महापालिकेकडुन ‘सफाई अपनाओ बिमारी भगाओ’ अभियान

उल्हासनगर : ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ या अभियांना अंतर्गत डपिंग ग्राउंड परिसरात मान्सूनमध्ये होणाऱ्या आजाराला आळा घालण्यासाठी उल्हासनगर महापालिकेच्या वतीने आयुक्त डॉ अझीझ शेख यांच्या आदेशानुसार शंकर मंदिर पाण्याच्या टाकीजवळ…

रेस्क्यू टीमने उल्हास नदीमधून वाहून जाणाऱ्या तरुणाला वाचवले

तहसीलदार डॉ. शीतल रसाळ यांच्या नेतृत्वाखाली बचाव टीमने केलं कार्य अशोक गायकवाड     कर्जत : कर्जत तालुक्यातील मुद्रे खुर्द येथील आदिवासी तरुण महेंद्र पवार हा कामासाठी घराबाहेर निघाला आणि…

भाजपचे आमदार अमित साटम यांनी घेतली मुंबईच्या आर्चबिशप यांची सदिच्छा भेट

मुंबई: भाजपचे आमदार अमित साटम यांनी शुक्रवारी मुंबईचे आर्चबिशप ओस्वाल्ड कार्डिनल ग्रेशियस यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले. या बैठकीदरम्यान साटम आणि कार्डिनल ग्रेशियस यांनी मुंबईशी संबंधित विविध विषयांवर माहितीपूर्ण…

 जिल्ह्यात १ ऑगस्टपासून ०९ मोबाईल मेडिकल युनिट सुरू होणार-डॉ. गंगाधर परगे

 १० मोबाईल मेडिकल युनिट मार्फत ८१ अतिदुर्गम भागात आरोग्य सेवा   ठाणे : केंद्रीय मंत्रीमंडळाने प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानाला (पीएम-जनमन) मंजुरी दिली. विशेषतः वंचित आदिवासी समुहाच्या (पीव्हीटीजी) (कातकरी, कोलम…

आनंद विश्व गुरुकुल मध्ये कारगिल विजय दिन साजरा

कारगिल युद्धातील वीरांना अभिवादन     ठाणे : कारगिलच्या लढाईत भारताने मिळवलेला विजय ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी कारगिलच्या लढाईत शहीद झालेल्या वीरांच्या आठवणी जागवल्या जातात.…