Category: होम

५९ शाळाबाह्य तसेच स्थलांतरित मुले शिक्षणाच्या प्रवाहात – डॉ. भरत बास्टेवाड

अशोक गायकवाड     अलिबाग :रायगड जिल्ह्यातील ३ ते १८ वयोगटातील शाळाबाह्य, स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य मुलांची विशेष शोध मोहीम ५ जुलै ते २० जुलै दरम्यान…

भारतीय मराठा महासंघाकडून ठाणे शहरात छत्रपती संभाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसविण्याची मागणी !!

मुंबई : विश्ववंदनीय हिंदूपदपादशहा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या हिन्दवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती समस्त हिंदूंचे स्फुर्तिदैवत हिंदवी स्वराज्याचे दुसरे पदपादशहा श्रीमंत छत्रपती संभाजीराजे भोसले महाराज यांच्या अतुलनिय शौर्याचे पोवाडे नेहमीच…

५१० पटसंख्या असलेल्या कन्या शाळेत पिण्याचे पाणी, स्वच्छता गृहाची समस्या सुटणार केव्हा ?

राजीव चंदने     मुरबाड : शहरातील ऐतिहासिक प्राथमिक जि.प. मुलींची शाळा, अर्थात कन्या शाळा म्हणुन ओळख असलेल्या शाळेत ५१० विद्यार्थी शिक्षण घेत असताना त्या शाळेत गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याचे…

हिट अँड रनचं सत्र कधी थांबणार!

मुलुंडमध्ये ऑडीची 2 ऑटो रिक्षाला धडक, चालक गंभीर     मुंबई : राज्यातील हिट अँड रनचे सत्र सुरुच आहे. वरळीमधील हिट अँड रनचं प्रकरण शांत झालं नाही तोच मुलुंडमध्ये आणखी…

अंबरनाथकरांची पाणी चिंता दूर

अंबरनाथ : जूनमध्ये दडी मारलेल्या पावसाने जुलैमध्ये दमदार हजेरी लावली आहे. मागील महिन्यांत तळ गाठलेले चिखलोली धरण मुसळधार पावसामुळे ओसंडून वाहू लागले आहे. त्यामुळे अंबरनाथवासीयांची पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झाली…

कल्याणमध्ये सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने लोकल सेवा विस्कळीत

कामाच्या पहिल्याच दिवशी लोकलचा गोंधळ असल्याने प्रवासी संतप्त   कल्याण : मध्य रेल्वेच्या कल्याण रेल्वे स्थानका जवळ सोमवारी सकाळी चाकरमान्यांच्या कामावर जाण्याच्या पहिली दिवशी सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. यामुळे छत्रपती…

एकलव्यांसाठी समजावली कॉलेजची दुनिया

ठाणे : शाळेच्या बंदिस्त दुनियेतून कॉलेजच्या मुक्त दुनियेत प्रवेश करताना बदलत्या वातावरणात आपल्या ध्येयाच्या दिशेने आत्मविश्वासाने न भीता पावले टाकली पाहिजेत, असे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी…

केंद्र शासनाच्या मिठागर विभागाच्या जमिनी मीरा-भाईंदर महानगरपालिकेला हस्तांतरित करा

खासदार नरेश म्हस्के यांनी लोकसभेत उठवला आवाज   नवी दिल्ली : मीरा भाईंदर महापालिकेच्या विकासात मोठा अडथळा ठरत असलेल्या केंद्र सरकारच्या मिठागर विभागाच्या जमिनीचा मुद्दा आज ठाणे लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित…

पोलिसांना सत्ताधारी पक्षातील कार्यकर्त्यांच्या संरक्षणात अडकवले तर नागरिक सुरक्षित कसे राहणार? – डाॅ.जितेंद्र आव्हाड

अनिल ठाणेकर     ठाणे : रोड सेफ्टी नावाचा प्रकारच सध्या अस्तित्वात राहिलेला नाही. सुमारे ८००-८०० पोलिसांना संरक्षणात गुंतवून ठेवले आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीचे नियोजन होणार कसे? मग, हीट अँड…

अतिवृष्टीच्या अनुषंगाने नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी

प्रत्यक्ष स्थळ भेटी देत केली नवी मुंबईतील पावसाळी स्थितीची पाहणी     नवी मुंबई महानगरपालिकेची आपत्कालीन मदत यंत्रणा क्षेत्रामध्ये कार्यरत नवी मुंबई : दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या संततधार…