Category: होम

सरसंघचालक भागवत आणि योगींच्या बंद दाराआड चर्चेमुळे टेन्शन वाढले

नवी दिल्ली : आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपल्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी एकदा नव्हे तर तब्बल दोनदा बंद दाराआड चर्चा केल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कला उधाण आले आहे. भागवत आणि योगी यांच्या या भेटीमुळे राजकीय टेन्शन मात्र…

भाजपा ५०० पार गेला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही

अमोल मिटकरींचा घरचा आहेर मुंबई : भाजपाचे आमदार टी. राजा यांनी भिवंडीत, ४०० पार झालो असतो, तर देशाला हिंदू राष्ट्र घोषित केले असते, असे विधान केले आहे. या विधानावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी भाजपाला घरचा…

पावसाची दांडी आणि घशाला कोरड

मुंबई: मॉन्सूनने मुंबई, ठाणेसह महाराष्टात दमदार हजेरी लावली खरी पण आतामात्र पावसाने दांडी मारली असून सध्यातरी मॉन्सूनच्या वाटचालीमध्ये आजही काहीच प्रगती झालेली नाही. विशेषता धरण क्षेत्रात पावूस पडला नसल्याने मुंबई आणि ठाणेकरांच्या…

मुख्यमंत्री शिवरायांच्या रयतेचे नाही तर केवळ मराठ्यांचे- लक्ष्मण हाके

जालना : मुख्यमंत्री शिवरायांच्या रयतेचे नाही तर केवळ मराठ्यांचे आहेत अशी टीका ओबीसी आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाके यांनी केली आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवालीच्या वेशीवर वडीगोद्री इथं ओबीसी नेते  लक्ष्मण हाकेंनी यांचे अमरण उपोषण…

लोकसभा अध्यक्षपदाची तिढा कायम; चंद्राबाबूंच्या टीडीपीची मोर्चेबांधणी

नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक येत्या २६ जून रोजी होत असून अध्यक्षपदाचा तिढा कायम आहे. इंडिया आघाडीच्या नेत्यांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएचा घटक पक्ष असलेल्या टीडीपीला पाठिंबा देण्याचे सुतोवाच केले आहे.…

चंद्राबाबू, नितीश कुमारांचा पक्ष मोदी फोडणार- राऊत

नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्षपदी भाजपाचा खासदार जर निवडून आला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह ही जोडी नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांचा पक्ष फोडतील असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी आज केलाय. केलाय.…

विधानसभेच्या तयारीला लागा – एकनाथ शिंदे

मुंबई : लोकसभा निवडणुकीत आपण संभाजीनगर, कोकण, ठाणे पालघर हे सेनेचे सर्व बालेकिल्ले राखले असून आता पूर्ण ताकतीने विधानसभेच्या तयारीला लागा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. १९ जून रोजी होणाऱ्या…

वायकरांच्या वादग्रस्त विजयावर राहुल गांधीचाही हल्लाबोल

नवी दिल्ली : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या रविंद्र वायकर यांनी मिळविलेल्या ४८ मतांच्या वादग्रस्त विजयावर आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही हल्लाबोल केला आहे. व्टिटरचे मालक एलॉन मस्क यांनीही ईव्हिएम…

भाजपा आमदाराचा पुन्हा हिंदू राष्ट्राचा नारा

भिवंडी : भाजपा आमदार टी. राजा सिंह यांनी भिवंडी येथील धर्मसभेत पुन्हा एकदा हिंदू राष्ट्राचा नारा दिला. भाजपाला लोकसभेत चारशेपारचा विजय मिळाला असता तर भारत हिंदूराष्ट्र झाले असते असेही टी. राज सिंह…

वायकरांच्या विजयात मोबाईलचा झोल ?

 ईव्हीएम डेटा ऑपरेटर गुरव, वायकरांचा मेव्हणा आणि निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सुर्यवंशी यांच्या फोन कॉलचे गौडबंगाल कायम मुंबई : मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून अवघ्या ४८ मतांनी विजयी झालेल्या रवींद्र वायकर यांच्या विजयात…