Category: होम

अनिल देशमुखांचा फडणवीसांवर बॉम्बगोळा

Slug- ‘उद्धव ठाकरेंनी निवडणूकीसाठी पैसे मागितले, आदित्यने बलात्कार केल्याचा आरोप करण्यासाठी फडणवीसांची मला ऑफर होती’ मुंबई : माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान गृहमंत्री…

जरांगेंचं आमरण उपोषण स्थगित

जालना : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटीत सुरू केलेले आमरण उपोषण स्थगित केले आहे. नारायणगडाचे मठाधिपती आणि गावातील महिलांच्याहस्ते ज्यूस पिऊन त्यांनी हे उपोषण सोडले असून तब्येत ढासळल्याने…

माझ्या नादी लागला तर मी सोडत नाही- फडणवीस

मुंबई: मी कुणाच्या नादी लागत नाही आणि माझ्या नादी लागाल तर सोडत नाही असा थेट इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांना दिला. अनिल देशमुखांच्या पक्षाच्या नेत्यांनीच त्यांच्याविरोधातील पुरावे आपल्याकडे…

विकत घेण्याची क्षमता माझ्यापेक्षा तुमच्यामध्ये अधिक – श्याम मानव

 नागपूर : उद्धव ठाकरे, अजित पवार आणि इतर नेत्यांवर खोटे आरोप करावेत यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनिल देशमुखांवर दबाव आणल्याचा आरोप अनिसचे प्रमुख श्याम मानव यांनी केला होता. त्यावर फडणवीसांनी  प्रत्युत्तर देत श्याम मानव हे देखील काही…

मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला

शरद पवारांच्या घरी बैठक, मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मविआच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. मविआचे शिल्पकार शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीत प्राथमिक जागावाटपासाठी  नेत्यांनी एक…

कॅबिनेट बैठकीत निधीवरून अजित पवारांबरोबर खडाजंगी?

मुंबई : निधी वाटपावरून राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत खडाजंगी झाल्याचे सुत्रांनी सांगितले. “आमच्या खात्याला निधी देत नसाल तर आम्ही काय जमिनी विकायच्या का?” असा प्रश्न महाजन…

ठाण्यातील तरुणीने निकाहसाठी पाकिस्तान गाठलं!

ठाणे : ठाण्यातील लोकमान्य नगर परिसरात राहणाऱ्या २३ वर्षीय महिलेने निकाह करण्यासाठी थेट पाकिस्तान गाठल्याचे समोर आले होते. यासाठी तीने बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट तयार केल्याची माहीतही समोर आली आहे. निकाहानंतर ती भारतात परतल्याचे समोर…

वंचित बहुजन आघाडीची आरक्षण  बचाव यात्रा आजपासून सुरू होणार

मुंबई : महाराष्ट्रात वनवा पेटू नये. महाराष्ट्र शांत रहावा. सलोखा टिकून रहावा या दृष्टिकोनातून आम्ही २५  तारखेपासून आरक्षण बचाव यात्रा सुरू करत आहोत. उद्या चैत्यभूमीपासून ही यात्रा सुरू होणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय…

कळवा-मुंब्य्रात जितेंद्र आव्हाड यांना धक्का

ठाणे : कळवा-मुंब्रा परिसरातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या आठ माजी नगरसेवकांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला असून त्यापैकी अनेक पदाधिकाऱ्यांची विविध पदांवर नेमणुका करण्यात आल्या आहेत. यानिमित्ताने…

महायुती सरकारच्या घोषणा फसव्या- विजय वडेट्टीवार

नाशिक – केंद्र आणि राज्य सरकारच्या नो गॅरंटी कारभारामुळे राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. निसर्गाची अवकृपा आणि सरकारकडून होणारी फसवणूक यामुळे शेतकरी पिळवटून निघाला आहे. दुष्काळ, अवकाळी, गारपीट, कमी पर्जंन्य, पाणी टंचाई, पिकावरील रोग, वादळं अशी नैसर्गिक संकटं कायम उभी आहेतच. वाढता कर्जाचा बोजा, पिकविमा कंपन्यांकडून…