पावसाळ्याच्या उर्वरीत कालावधीसाठी अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांनी भोगवटा रिक्त करावा’
महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे आवाहन ठाणे : ठाणे महापालिका कार्य़क्षेत्रातील ज्या इमारती जीर्ण झालेल्या आहेत अशा अतिधोकादायक (सी १ श्रेणीमधील) इमारती रिकाम्या करण्याबाबत जर प्रकरण न्यायप्रविष्ट असेल…
