Category: होम

पावसाळ्याच्या उर्वरीत कालावधीसाठी अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांनी भोगवटा रिक्त करावा’

महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे आवाहन     ठाणे : ठाणे महापालिका कार्य़क्षेत्रातील ज्या इमारती जीर्ण झालेल्या आहेत अशा अतिधोकादायक (सी १ श्रेणीमधील) इमारती रिकाम्या करण्याबाबत जर प्रकरण न्यायप्रविष्ट असेल…

जन सुरक्षा विधेयकास जागृत कष्टकरी संघटनेचा विरोध – नॅन्सी गायकवाड*

अशोक गायकवाड     रायगड : महाराष्ट्र शासनाने पावसाळी आधिवेशनामध्ये जन सुरक्षा विधेयक आणले असून या विधेयकाला महाराष्ट्रातून अनेक सामाजिक संघटनांकडून विरोध करण्यास सुरुवात झाली आहे. या धर्तीवरच कर्जत तालुक्यातील…

राज्य कॅरम स्पर्धेत आकांक्षा – घुफ्रान विजेते

मुंबई : चेंबूर जिमखान्याच्यावतीने आयोजित केलेल्या व उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक पुरस्कृत तिसऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत महिला एकेरीत रत्नागिरीच्या आकांक्षा कदमने बाजी मारली. अंतिम सामन्यात तिने प्रतिस्पर्धी मुंबईच्या रिंकी…

तानसा धरण लवकरच भरुन वाहण्याची शक्यता; प्रशासन सजग

आजूबाजूच्या गाव, वाड्या, पाड्यांनी दक्षता घ्या – सुदाम परदेशी* अशोक गायकवाड     ठाणे : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तानसा धरणाची पातळी १२७.५१ मी.मी. टीएचपी इतकी आहे. तानसा धरण ओसंडून (Overflow) वाहण्याची…

ग्रामीण महाराष्ट्रातील महिला सक्षमीकरणासाठी इंडोस्पेस आणि मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन यांचा संयुक्त उपक्रम

चाकण आणि खोपोलीतील ५२ महिलांना व्यवसाय, संवाद आणि नेतृत्व कौशल्यांचे प्रशिक्षण.     मुंबई : मॅजिक बस इंडिया फाउंडेशन आणि भारतातील सर्वात मोठे विकास ‘ए’ ग्रेड प्राप्त औद्योगिक रिअल इस्टेटचे…

ठाणेकर कोंडीच्या विळख्यात; घोडबंदर, मुंब्रा बाह्यवळण मार्गावर वाहतुक कोंडी

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून खड्डे, वाहने बंद पडत असल्याने दररोज वाहतुक कोंडीला ठाणेकरांना समोरे जावे लागत आहे. मंगळवारी देखील हीच परिस्थिती आहे. मंगळवारी सकाळी कापूरबावडी उड्डाणपूलावर वाहन बंद पडल्याने…

डोंबिवलीत नवापाडा येथे बेकायदा इमारतीत भूमाफियाकडून सव्वा दोन लाखाची पाणी चोरी

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील सुभाष रस्त्यावरील ह प्रभाग हद्दीत मारूती मंदिरा जवळ एका भूमाफियाने सात माळ्याची शिवनाथ कृपा नावाने बेकायदा इमारत चार वर्षापूर्वी उभारली. या इमारतीत निवास आणि पहिल्या माळ्यावर…

एसटी च्या सफाई कर्मचाऱ्याचा प्रामाणीकपणा, गाडीत सापडलेले पैशाचे पाकीट दिले परत !

ठाणे : प्रवासी मिलिंद साळवी यांचे पैशाचे पाकीट एसटीचे सफाई कर्मचारी मोतीलाल राठोड यांनी त्यांना संपर्क करून परत केले आहे शुक्रवार दि १९ ला मध्य रात्री कोल्हापूर ठाणे ही एसटी…

अंबरनाथकरांची पाणी चिंता दूर

अंबरनाथ : जूनमध्ये दडी मारलेल्या पावसाने जुलैमध्ये दमदार हजेरी लावली आहे. मागील महिन्यांत तळ गाठलेले चिखलोली धरण मुसळधार पावसामुळे ओसंडून वाहू लागले आहे. त्यामुळे अंबरनाथवासीयांची पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झाली…

केंद्र शासनाच्या मिठागर विभागाच्या जमिनी मीरा-भाईंदर महानगरपालिकेला हस्तांतरित करा

खासदार नरेश म्हस्के यांनी लोकसभेत उठवला आवाज   नवी दिल्ली : मीरा भाईंदर महापालिकेच्या विकासात मोठा अडथळा ठरत असलेल्या केंद्र सरकारच्या मिठागर विभागाच्या जमिनीचा मुद्दा आज ठाणे लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित…