Category: महाराष्ट्र

Maharashtra News

सांगलीच्या निकालातून धडा घेतला पाहिजे-चव्हाण

कराड – महाविकास आघाडीत कुठेही बिघाडी नाही. आम्ही १८० जागांवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करू, सांगलीच्या निकालातून धडा घ्यायला हवा असं विधान काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी करून उद्धव ठाकरेंना सल्ला दिला आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, साताऱ्यात महाविकास आघाडीचा धक्कादायक पराभव झाला हे मान्य करावे लागेल. आम्ही यात…

शिंदे सरकारची जनतेला अनोखी आरोग्य विमा भेट !

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने विधानसभा निवडणुकांआधी राज्यातील नागरिकांना मोठं गिफ्ट दिलं आहे. आता राज्यातील नवी आरोग्य विमा योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना सर्वांसाठी लागू करण्याचा निर्णय घेण्यात…

नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीत बिघाडी

नाशिक : लोकसभेत दारूण पराभव पत्करावा लागल्यानंतरही भाजपाप्रणीत महायुतीतील धुसफूस संपता संपत नाहीय. नाशिक शिक्षक मतदार संघात अजित पवार राष्ट्रवादी गट आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना आमनेसामने उभी ठाकली असल्यामुळे…

कोकणातून मी शिवसेना संपवली- नारायण राणे

रत्नागिरी- कोकणातून महायुतीला तडीपार करा म्हणणाऱ्या शिवसेनेला मी कोकणातून संपवले असेअसे धक्कादायक विधान माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी केलं आहे. खासदार नारायण राणे यांनी शनिवारी कुडाळ येथे…

मुख्यमंत्री शिवरायांच्या रयतेचे नाही तर केवळ मराठ्यांचे- लक्ष्मण हाके

जालना : मुख्यमंत्री शिवरायांच्या रयतेचे नाही तर केवळ मराठ्यांचे आहेत अशी टीका ओबीसी आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाके यांनी केली आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवालीच्या वेशीवर वडीगोद्री इथं ओबीसी नेते  लक्ष्मण हाकेंनी यांचे अमरण उपोषण…

मराठा आंदोलकांचे आता शाहगड येथे कार्यालय

जालना : मराठा आरक्षणासंदर्भात सुसुत्रता यावी यासाठी आता शाहगड येथे मुख्य कार्यालय सुरू करणार असून, कुठे असलो तरी आंदोलन सोडणार नाही, असा एल्गार मनोज जरांगे यांनी केला आहे.  पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, आरक्षण ओबीसीत नाही…

डॉ. संतोष सावर्डेकर यांना राज्यस्तरीय “उत्कृष्ट कृषि संशोधक पुरस्कार” प्रदान

चिपळूण : महाराष्ट्र कृषि शिक्षण आणि संशोधन परिषद पुणे यांचे वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय “उत्कृष्ट कृषि संशोधक पुरस्कार” डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत वनस्पती जैवतंत्रज्ञान केंद्राचे प्रमुख…

कोकणात पावसामुळे बळीराजा सुखावला

रत्नागिरी : हवामान खात्याने वर्तवल्यानुसार पावसाने कोकणात जोर धरल्यामुले बळीराजा सुखावला असून पेरणीच्या कामाला वेग आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी संततधार पाऊस सुरू आहे. कणकवली, कुडाळ सावंतवाडीसह जिल्ह्याच्या इतरही भागात पाऊस सुरू असून काही…

जरांगेचे उपोषण स्थगित

“आता यानंतर उपोषण नाही, आरक्षण न दिल्यास विधानसभा निवडणुकीत उतरणार अन् नावं घेऊन उमेदवार पाडणार”- मनोज जरांगे जालना : मराठा आरक्षणासाठी आंतरवली सराटीत उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे यांनी आज सरकारच्या विनंतीवरून उपोषण एक…

२४ जूनपासून संसदेचं अधिवेशन

नवी दिल्ली : नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने सत्ता स्थापन केल्यानंतर आता संसदेचे पहिले अधिवेशन येत्या २४ जूनपासून सुरु होईल. अर्थमंत्री निर्मला सीतारामण नव्या सरकारच्या पहिल्या अधिवेशनात अर्थसंकल्प सादर करू…