Category: महाराष्ट्र

Maharashtra News

मोदींची हुकूमशाही राजवट उद्ध्वस्त होणारच- शरद पवार

जळगाव : लोकांना आता मोदींची हुकमशाही नकोय तर लोकशाही पाहिजे. मोदींची हुकूमशाही राजवट या लोकसभा निवडणूकीत उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर…

आंबेडकरांचं जनतेला भावनिक आवाहन

भाजपासोबत कधीही समझोता करणार नाही अकोला : राष्ट्रीय स्वयंसेवक विरुध्दची रस्त्यावरील लढाई आम्ही जिंकू शकतो पण सभागृहातील लढाई जिंकायची असेल, तर सभागृहात जाणे गरजेचं आहे. तुमच्या मतांनी मी सभागृहात जाऊ शकतो आणि तुमची लढाई मी लढू शकतो, असं…

वंचितमध्ये उठाव

अमरावतीत जिल्हाध्यक्षांचा काँग्रेसला पाठिंबा  अमरावती : महिनाभर महाविकास आघाडीसोबत चर्चा करून अखेर स्वतंत्र लढण्याचा वंचित बहुजन विकास आघाडीच्या प्रकाश आंबडेकरांचा निर्णय त्याच्याच कार्यकर्तांना रुचलेला नाही. ठिकठीकाणी आंबेडकरांच्या पक्षात उठाव होत आहेत.…

संघासोबत खानदानी भांडण- आंबेडकर

मोंढा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत आमचं खानदानी भांडण आहे. जोपर्यंत संघ किंवा आम्ही आमची भूमिका बदलणार नाही तोपर्यंत मैत्री नाही अशा शब्दात वंचितचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली. आमचे तर संघासोबत भांडण सुरुच राहील,…

कळवंडेतील ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कार

चिपळूण : तालुक्यातील कळवंडे धरणाची दुरुस्ती होत नसल्याने शेती उद्ध्वस्त झाली असून, कळवंडे पंचक्रोशीतील १० हजार लोकांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा अधिकारी, तहसीलदार व ग्रामस्थांची कळवंडेत गुरूवारी संयुक्त बैठक…

दहा वर्षांची हुकुमशाही संपणार- नाना पटोले

मुंबई : जनतेत मोदी सरकारविरोधात तीव्र संताप आहे. हा संताप प्रचारावेळी दिसून आला. जनतेला लुटले व मुठभर धनदांडग्यांचे खिसे भरले याला विकास म्हणतात का, असा सवाल करीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी या निवडणूकीत दहा वर्षांची…

छगन भुजबळांची नाशिकमधून माघार

स्वाती घोसाळकर मुंबई  : नाशिक लोकसभा मतदार संघात आज नाट्यमय घडामोडीत राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ यांनी माघार घेतलीय. जितक्या आश्चर्यकारकरित्या त्यांचे नाव शर्यतीत आले तितक्याच आश्चर्यकारकरित्या त्यांनी आज माघारही घेतलीय. सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या जागेवर…

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ५५.२९ टक्के मतदान

मुंबई : लोकसभेच्या निवडणूकीचा पहिला टप्पा देशभरात आज पार पडला. काही तुरळक घटना वगळता महाराष्ट्रात शांततेत मतदान झाले. पहिल्या टप्प्यात २१ राज्य आणि केंद्र शासित प्रशांतील १०२ मतदारसंघांमध्ये मतदान पार…

विदर्भातील पाचही जागांवर ‘इंडिया’चा  विजय पक्का-पटोले

नागपूर-   मोदी सरकारविरोधात जनतेमध्ये तीव्र संताप असून विदर्भातील पाचही जागांवर इंडिया आघाडीच्या उमेदवारांचा विजय होईल, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. भंडाऱ्यात पत्रकारांशी…

सहा महिन्यानंतर महायुती तुटणार? 

अजित पवार गटाच्या आमदाराचे भाकीत मावळ, पुणे : लोकसभेनंतर विधानसभा निवडणूक होणार आहे. मात्र या दरम्यान महायुती टिकून राहावी, अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. असं वक्तव्य करत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे…