पार्थच्या पराभवाचा बदला मी घेणार- रोहीत पवार
पिंपरी: अजित पवार जरी आपला मुलगा पार्थच्या पराभव विसरून त्याला पराभूत करणाऱ्या श्रीरंग बारणेंच्या प्रचारात गुंतले असले तरी मी माझा भाऊ पार्थ पवारच्या पराभवाचा बदला घेणार म्हणजे घेणारच असा विडा आज…
Maharashtra News
पिंपरी: अजित पवार जरी आपला मुलगा पार्थच्या पराभव विसरून त्याला पराभूत करणाऱ्या श्रीरंग बारणेंच्या प्रचारात गुंतले असले तरी मी माझा भाऊ पार्थ पवारच्या पराभवाचा बदला घेणार म्हणजे घेणारच असा विडा आज…
सांगली : काँग्रेसचे विशाल पाटील यांनी सांगलीतून बंडखोरी केल्याने उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांची तातडीची बैठक गुरूवार दि. २५ एप्रिल रोजी सांगलीत आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस प्रदेशाध्यक्ष नाना…
स्वाती घोसाळकर अमरावती : एकीकडे कडक उन्हाने अवघ्या महाराष्ट्राला घायकुतीला आणले असतानाच दुसरीकडे निवडणूकीचा ज्वर महाराष्ट्रात दिवसागणिक वाढू लागलाय… या निवडणूकीच्या सभेवरूनच अमरावतीतील राडा अवघ्या महाराष्ट्राने पाहिला. आली लहर केला…
कोल्हापूर : जोतिबाच्या नावनं चांगभलंच्या गजराने आज अवघा जोतिबा डोंगर निनादून गेला…दख्खनचा राजा जोतिबा देवाच्या तीन दिवसीय चैत्र यात्रेचा आजचा मुख्य दिवस होता. अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या कोल्हापूरच्या जोतिबाच्या दर्शनाला…
मोदी-शाहांना चॅलेंज, ठाकरेंना संपवून दाखवाच ! परभणी- कोसळणाऱ्या धुवाँधार पावसात उध्दव ठाकरेयांनी किल्ला लढवित परभणीकरांना भावनिक साद घातली. वादळ पावासाला अंगावर घ्यायला सुध्दा मर्दाची छाती लागते ती माझ्या शिवसैनिकांकडे आहे.…
अकोला : राज्य निवडणूक आयोगाने उध्दव ठाकरे यांच्या शिवसेना गीतातून जय भवानी शब्द हटवण्याची नोटीस बजावली असतानाच आज अकोल्यात केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे नेते अमित शहा यांनी जय भवानी, जय शिवाजीचा…
खामगाव : खामगाव येथे महाविकास आघाडीची सभा संपताच काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा व काँग्रेस सेवादलाचे कार्याध्यक्ष तेजेंद्रसिंह चव्हाण यांच्यात धक्काबुक्की झाली. महाविकास आघाडीचे बुलढाणा लोकसभेचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारार्थ काल…
अमरावती : शेतकऱ्यांना उपाशी ठेवणारे, महिलांचा अपमान करणारे, युवकांना बेरोजगार करणारे, दहा वर्षात देश लुटून कंगाल करणारे, हुकूमशहा मोदी सरकार नव्हे तर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार चालणारे भारत सरकार हवेय अशा शब्दात उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र…
शरद पवारांचा मोदीवर हल्लाबोल अमरावती: संसदेपासून राज्याराज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची हुकुमशाही वाढत आहे. या देशात मोदींच्या रुपाने नवीन ‘पुतीन’ तयार होत आहे का, अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे अशा शब्दात शरद…
अशोक गायकवाड रत्नागिरी : निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) राहूल यादव आणि निवडणूक निरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) सुधांशु मिश्रा यांनी निवडणूक कामकाजाबाबत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोडल अधिकारी व समन्वयक अधिकाऱ्यांकडून येथील अल्पबचत सभागृहात आढावा घेतला. निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, सिंधुदुर्गचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, सिंधुदुर्गचे अपर जिल्हाधिकारी रवी पाटील, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, परिविक्षाधीन आयएएस डॉ. जस्मिन, विशाल खत्री आदी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी सिंह यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, सर्वांनी चांगले प्रशिक्षण घ्या. होम वोटींगच्यावेळी गोपनीयता राखणे अत्यंत महत्वाचे आहे. व्हिव्हीपॅट कसे हाताळावे, याबाबतही एक व्हीडीओ सर्वांना देण्यात येईल. उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड यांनी संगणकीय सादरीकरण केले. यामध्ये एकूण उमेदवार, त्यांचे आलेले अर्ज, दिव्यांग तसेच ८५ वर्षापुढील मतदारांसाठी करण्यात आलेली तयारी, प्रशिक्षण, ईव्हीएमची सरमिसळ, केंद्रस्तरीय परिवेक्षक, मतदान केंद्र, आदर्श मतदान केंद्र, भरारी पथक, स्थिर निगरानी पथक आदींबाबत माहितीचा समावेश होता. अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीमती गायकवाड यांनीही सादरीकरण करुन, सीमा तपासणी नाके, प्रतिबंधात्मक आदेश, केलेली कार्यवाही, शस्त्रास्त्र, परवाने, स्ट्राँगरुम बंदोबस्त अशी एकूणच कायदा व सुव्यस्थेच्या अनुषंगाने सविस्तर माहिती दिली.