Category: महाराष्ट्र

Maharashtra News

‘बाप एक नंबरी, बेटा 10 नंबरी’

मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल हिंगोली : उध्दव ठाकरेंकडे मुद्दे नाहीत, ते भ्रमिष्ठ झाले आहेत, आणि त्या नैराश्यातूनच ते माझ्यासहीत पंतप्रधान मोदींवर टिका करीत आहेत. पण वस्तुस्थिती अशी आहे की,  बाप एक नंबरी अन् बेटा 10 नंबरी…

शेतकऱ्यांना एकदा नव्हे अनेकदा कर्जमाफी देणार

राहुल गांधींची शेतकऱ्यांसाठी बंपर गॅरंटी अमरावती: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही देशात काँग्रेसचे सरकार निवडूण द्या , शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक क्रांतिकारी योजनांची आम्ही अंमलबजावणी करू. देशात कृषी आयोगाची स्थापना करून ज्या राज्यातील…

मोदीजींना मंगळसूत्राचं महत्त्व कसं कळणार ? – उद्धव ठाकरे

नांदेड: देशाचे पंतप्रधान धार्मिक ध्रुवीकरण करीत असून खोटा प्रचार करीत आहेत. देशात पुन्हा काँग्रेसची सत्ता आली तर हिंदूच्या वाट्याची संपत्ती, हिंदू महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रं जास्त मुलं असणाऱ्यांना म्हणजेच मुस्लिमांना दिली जातील, असं पंतप्रधान…

हनुमान जयंती उत्सवानिमित्त पुरी,  गुळवणी व चटणीचा महाप्रसाद

पुणे : पुणे जिल्ह्यामधील आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे येथील जागृत देवस्थान असलेला श्री. हनुमान जयंती उत्सव सोहळा दरवर्षीप्रमाणे यावर्षीही २३  एप्रिल २०२४  रोजी मोठ्या उत्सवात संपन्न झाला.  हनुमान जयंती उत्सवानिमित्त आलेल्या भाविकांनी देवाचे दर्शन घेऊन,  शेरणी वाटप झाल्यानंतर  पुरी,  गुळवणी व कांद्याच्या चटणी या महाप्रसादाचा लाभ घेतला. थोरांदळे येथील ग्रामस्थ दरवर्षीप्रमाणे शिवकालीन ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आपल्या जागृत श्री. हनुमान जन्माचा सोहळा साजरा करतात. थोरांदळे गावचे ह. भ. प. श्री. विलास मिंडे महाराज यांचे पहाटे हनुमान जन्माचे व काल्याचे किर्तन झाले. त्यानंतर वाजत गाजत शेरणी वाटप,  हारतुरे व आलेल्या भक्तांना महाप्रसाद दिला. यासाठी गावातील महिलांनी बनविलेल्या ३ लाखाहून अधिक पुऱ्या,  ५  पिंप गुळवणी व ३०० किलोहून अधिक चटणी बनविण्यात आली होती. या सोहळ्यासाठी पुणे मुंबईहून  मोठ्या प्रमाणात भाविक आले होते. उत्तर पुणे जिल्ह्यातील हा सर्वात मोठा सोहळा मानला जातो. हनुमान जयंती उत्सव कार्यक्रमाची सर्व व्यवस्था श्री. मारुती देवस्थानचे सर्व ट्रस्टी,  ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी,  थोरांदळे ग्रामस्थ,  मुंबईकर मंडळी,  महिला व युवक मंडळांनी एकत्रितरित्या यशस्वीपणे केली.  या सोहळ्यासाठी आंबेगाव तालुक्यातील रांजणी,  वळती,  नागापूर, भराडी, जाधवाडी, मांजरवाडी, खडकी, निरगुडसर, पिंपळगाव, चांडोली, लवकी या परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुसऱ्या दिवशी बैलगाड्यांच्या भव्य शर्यती झाल्या.

मुंबईनंतर सिंधुदुर्ग गुजरात्यांना देण्याचा भाजपचा डाव- वैभव नाईक

सिंधुदुर्ग: उद्धव ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणेंवर गंभीर आरोप केला आहे. नारायण राणेंनी काल सोमवारी  गुजराती बांधवांसमवेत बैठक घेतल्याचे त्यांनी सोशल मीडियावर जाहीर केले. भाजप पक्ष महाराष्ट्रात स्थानिक मराठी…

महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे संकट कायम! मुंबई : देशाच्या हवामानात गेल्या काही दिवसांपासून मोठा बदल पाहायला मिळत आहे. कुठे उष्णतेच्या झळा  बसत आहेत, तर कुठे मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. आजही हवामान विभागाने राज्याच्या विविध…

नारायण राणेंच्या प्रचारपत्रकावरून बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे गायब

 शिंदेंच्या शिवसैनिकांनी प्रचार थांबवला रत्नागिरी : शिवसेनेचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी हट्ट करूनही हक्काची शिवसेनेची जागा भाजपाने हिसकावून तेथून नारायण राणे यांनी तिकीट दिल्याने आधीच शिवसैनिकांमध्ये…

पार्थच्या पराभवाचा बदला मी घेणार- रोहीत पवार

पिंपरी: अजित पवार जरी आपला मुलगा पार्थच्या पराभव विसरून त्याला पराभूत करणाऱ्या श्रीरंग बारणेंच्या प्रचारात गुंतले असले तरी मी माझा भाऊ पार्थ पवारच्या पराभवाचा बदला घेणार म्हणजे घेणारच असा विडा आज…

सांगलीतील बंडखोरीवर गुरुवारी काँग्रेसची बैठक

सांगली : काँग्रेसचे विशाल पाटील यांनी सांगलीतून बंडखोरी केल्याने उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांची तातडीची बैठक गुरूवार दि. २५ एप्रिल रोजी सांगलीत आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस प्रदेशाध्यक्ष नाना…

आली लहर, केला कहर अमरावतीमध्ये राडा

स्वाती घोसाळकर अमरावती : एकीकडे कडक उन्हाने अवघ्या महाराष्ट्राला घायकुतीला आणले असतानाच दुसरीकडे निवडणूकीचा ज्वर महाराष्ट्रात दिवसागणिक वाढू लागलाय… या निवडणूकीच्या सभेवरूनच अमरावतीतील राडा अवघ्या महाराष्ट्राने पाहिला. आली लहर केला…