Category: देश

National-News

अरविंद केजरीवालांचे आत्मसमर्पण

“देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय”– अरविंद केजरीवाल नवी दिल्ली : “आम आदमी पार्टी महत्त्वाची नाही, देश महत्त्वाचा आहे. देश वाचवण्यासाठी मी तुरुंगात जात आहोत. मी हुकूमशाहीविरोधात आवाज उठवला आहे, म्हणून मला कोणत्याही पुराव्याशिवाय तुरुंगात टाकले, ही हुकूमशाही आहे,” अशी…

प्रज्ज्वल रेवण्णाला ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी

बंगुळूरू: कर्नाटकमधील सेक्स टेप प्रकरणी आरोपी प्रज्वल रेवण्णाला आज पोलिसांनी बंगुळूरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली . त्याला विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली…

पंतप्रधानपदासाठी राहुल गांधींना माझी पहीली पसंती : खरगे

नवी दिल्ली : इंडिया आघाडीने या निवडणुकीत एनडीएचा पराभव केला तर पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी यांना माझी पहिली पसंती असेल, असे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या सातव्या टप्प्याचे…

हुकूमशाहीपासून देशाला वाचवण्यासाठी जेलमध्ये जातोय : अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल २ जून रोजी आत्मसमर्पण करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी एक भावनिक व्हिडीओ प्रसारित करून जनतेशी संवाद साधला आहे. “मी कुठे असीन, आत किंवा बाहेर, दिल्लीचं काम थांबणार नाही हुकूमशाहीपासून देशाला वाचवण्यासाठी जेलमध्ये जातोय.”, असं अरविंद…

सावधान !

देशभरात ५४ जणांचा उष्माघातामुळे मृत्यू नवी दिल्ली : भर उन्हात जर बाहेर पडत असाल तर सावधान ! देशभरात दिवसागणिक उष्णतेची लाट वाढत असून आतापर्यंत उष्माघाताने ५४ लोकांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या तापमानामुळे हवामान खात्याने नागरिकांना…

भाविकांवर काळाचा घाला

पुंछमध्ये बस १५० फूट दरीत कोसळून २१ ठार जम्मू-काश्मीर : शिवखोरी येथे देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर आज काळाने घाला घातला.भाविकांची बस १५० फूट कोसळून  २१ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ४० जण…

मियाँ-बिबी राजी, तरीही कोर्ट ‘ना राजी’

नवी दिल्ली : मियाँ-बिबी राजी तो क्या करेगा काझी ही म्हण आता फक्त डायलॉग्ज पुरती उरलीय. कारण कोर्ट ‘ना राजी’असल्याची घटना मध्य प्रदेश उच्च न्यायालयात घडलीय. मुस्लीम पुरूष आणि हिंदू…

मोदींची कन्याकुमारीमध्ये ध्यानधारणा

कोची : लोकसभा निवडणूकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्याच्या प्रचाराची मुदत गुरवारी सायंकाळी संपताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ध्यानधारणेसाठी कन्याकुमारी गाठले. मोदी कन्याकुमारीमधील स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल येथे दोन दिवस ध्यानधारणा…

काँग्रेसशी कायमचा घरोबा नाही : अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली: “आपचा काँग्रेसशी कायमस्वरूपी घरोबा नाही. आमचं ध्येय हे भाजपाचा आत्ता पराभव करून हुकुमशाही व गुंडगिरीच्या राजकारणाला पायबंद घालणं हे आहे”, असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले. “सध्या देशाला वाचवणं महत्त्वाचं आहे. जिथे कुठे भारतीय…

सिनेमा निघाल्याने महात्मा गांधींना सारे जग ओळखायला लागले- मोदी

    महात्मा गांधींना कोणीही ओळखत नव्हतं. त्यांच्यावर चित्रपट बनला त्यानंतर त्यांना जगभरात ओळख मिळाली”- पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली : महात्मा गांधींना कोणीही ओळखत नव्हतं. त्यांच्यावर चित्रपट बनला त्यानंतर त्यांना जगभरात…