Month: December 2024

खारेगांव-गायमुख कोस्टल रोडला 2028 उजाडणार

ठाणे : ठाण्यातील वाहतूक कोंडीचा जटील प्रश्न सोडविण्यासाठी घोडबंदर रोडला पर्यायी रस्ता म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) हाती घेतलेल्या खारेगांव – गायमुख ठाणे खाडी किनारा रस्ता (मार्ग) प्रकल्पाच्या…

लोक अदालतीची नोटीस येताच चालकांनी भरली ६६ लाखांचा थकित दंड

ठाणे : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून वाहन चालक दंडाची रक्कम भरत नसतात. ठाणे जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या लोक अदालतीच्या नोटीसानंतर ६६ लाख ७ हजार ९ रुपयांचा थकित दंड वाहतुक विभागाकडे…

परभणीतील पोलीस अत्याचार आणि कस्टडीतील दलित तरुणाच्या हत्येबद्दल

संबंधित अधिकाऱ्यांना अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करा-डॉ. उदय नारकर अनिल ठाणेकर ठाणे : परभणी येथे बंदच्या दरम्यान पोलिसांनी केलेल्या अतिरेकी रानटी कारवाईत अनेक निरपराध नागरिकांवर जाणूनबुजून अत्याचार करण्यात आले.…

जिल्हा परिषदेमार्फत शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा संपन्न

ठाणे : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत कृषी दिन व शेतकरी सन्मान समारंभाचे आयोजन १७ डिसेंबर २०२४ रोजी, बी.जे. हायस्कूल, कोर्ट नाका, ठाणे येथे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रोहन घुगे…

आपले सरकार पोर्टल’वरील २ हजार ३०१ तक्रारी निकाली – रोहन घुगे

अनिल ठाणेकर राज्य सरकारने सुरु केलेल्या आपले सरकार २.० वरील तक्रारी निकाली काढण्यासाठी जिल्हा परिषद, ठाणे सामान्य प्रशासन विभागाकडून विशेष मोहीम राबवण्यात आले आहे. जिल्हा परिषदेस १९ सप्टेंबर, २०२३ रोजी…

‘गावपळण’ आचरा गाव झाले निर्मनुष्य…!

सिंधुदुर्ग : आचरे गावचे ग्रामदैवत श्री रामेश्वर मंदिरातले चौघडे निनादू लागले. तोफा धडाडल्या. गावकऱ्यांना गाव सोडण्याचा इशारा झाला बारा पाच मानकऱ्यांनी मंदिराचे प्रवेशद्वार,पहिला दिंडी दरवाजा आतून बंद केला. मंदिराच्या पुढल्या…

आजपासून २४ डिसेंबरपर्यंत ठाणे महापालिका राबविणार ‘सुशासन सप्ताह’ विशेष मोहिम – सौरभ राव

ठाणे, सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण तातडीने व्हावे यासाठी केंद्रशासनाने Good Goverence Week 2024 हा सप्ताह महापालिका स्तरावर राबविण्याचे निर्देश दिले आहेत, त्यानुसार महापालिका कार्यक्षेत्रात दिनांक 19 ते 24 डिसेंबर 2024…

बुद्धिब‍ळाचा नवा बादशहा

  एखाद्या व्यक्तीवर एखाद्या प्रसंगाचा इतका परिणाम होतो, की त्या क्षणी तो जगावेगळे काहीतरी करण्याचा संकल्प मनाशी ठरवतो. आपल्या आदर्शाचा कुणी पराभव करीत असेल, तर त्याच वेळी आपल्या आदर्शासारखे होऊन…

भारत-बांगलादेशमधील तणावाचा सामान्यांना फटका

भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंधांमधील दुरावा आता वाढू लागला आहे. एकीकडे बांगलादेशच्या अंतरिम सरकारने आधीच मंजूर केलेला बँडविड्थ ट्रान्झिट करार रद्द केला. दुसरीकडे, बटाटे आणि कांद्याच्या आयातीसाठी हा देश भारताव्यतिरिक्त…