Author: bittambatami.com

मुंबईच्या पाणीसाठयात दिवसेंदिवस घट

जलसाठा २२.६१ टक्क्यांवर, कपातीबाबत पालिकेची चालढकल मुंबई : वाढणाऱ्या तापमानाबरोबरच मुंबईकरांना पाणी पुरवणाऱ्या जलाशयांतील पाणीसाठा झपाटयाने कमी होत आहे. आजघडीला धरणांत केवळ २२.६१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे धरणांमधील सुमारे…

“आमचं काम बोलतं”, कल्याण लोकसभेत श्रीकांत शिंदेंची प्रचार मोहीम

शिळफाटा रस्त्यावर विविध विकास कामांचे होर्डींग डोंबिवली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा प्रतिष्ठेचा असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांना अद्याप उमेदवारी घोषित करण्यात आलेली…

मतदान ओळखपत्र नसल्यास आधारकार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट, पॅनकार्ड देखील पर्याय

जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांची माहिती ठाणे :  ज्या मतदारांकडे मतदान करण्यासाठी मतदान ओळखपत्र नाही अथवा वेळेत मिळवू शकणार नाहीत, अशांसाठी अन्य छायाचित्रासह असणारी ओळखपत्र पर्याय असणार आहेत, अशी…

ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांना टपाली मतपत्रिकेची सुविधा

ठाणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 85 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिक मतदारांना व 40 टक्क्यांहून अधिक अपंगत्व असणाऱ्या दिव्यांग मतदारांना टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा देण्यात आली…

धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध

ठाणे : सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय / संस्था, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्याच्या ठिकाणी धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (दि.06 जून 2024 पर्यंत) निर्बंध घालण्यात…

रहदारीस अडथळा होईल,अपघात होईल असे निवडणुकीचे साहित्य लावण्यास निर्बंध

जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे ठाणे : निवडणुकीचे साहित्य कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर रहदारीस अडथळा होईल किंवा अपघात होईल, अशा पध्दतीने लावण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ( दि.6जून 2024पर्यंत)…

अजूनही मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची संधी…

मुंबई : निवडणूक काळात प्रत्येक टप्प्यावर नामांकनाच्या अखेरच्या दिवसाच्या साधारण १० दिवस आधीपर्यंत मतदार नोंदणीसाठी आलेले अर्ज हे मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याच्या दृष्टीने विचारात घेतले जातात. या अर्जांची आणि…

निवडणुक रोख्यांमुळेच टोरंटची दादागिरी वाढली-जितेंद्र आव्हाड

ठाणे : भाजपने निवडणुक रोखेच्या माध्यमातून टोरंट पावर कंपनीकडून कोट्यावधी रुपये घेतले असल्यामुळेच भिवंडीत टोरंट कंपनीची दादागिरी वाढली आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी…

नवी मुंबईत रस्त्यावरही फेरीवाल्यांचे बस्तान

महापालिका कारवाईबाबत उदासीन; नागरिकांना फेरीवाल्यांची दमदाटी नवी मुंबई : शहरात बेकायदा फेरीवाल्यांची संख्या सातत्याने वाढताना पाहायला मिळते. नवी मुंबईतील रेल्वेस्थानकाबाहेरील पदपथ फेरीवाल्यांनी व्यापून टाकल्याने नागरिकांनी चालायचे कोठून असा प्रश्न निर्माण…

मत्स्यसंपदा घटल्याने लाखो मच्छीमारांवर आर्थिक संकट

उरण : वारंवार हवामानात होणारे बदल तसेच समुद्रातील वाढता मानवी हस्तक्षेप आणि जलप्रदूषणामुळे दिवसेंदिवस समुद्रातील माशांचा साठा कमी होत चालला आहे. त्यामुळे राज्याच्या ७२० किलोमीटर लांबीच्या सागरी जलाधिक्षेत्रात मुबलक मिळणारी…