Author: bittambatami.com

जागतिक पुस्तक दिनानिमित्त डोंबिवलीत साकारले बुक स्ट्रीट

डोंबिवली : जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने ‘पै फ्रेंड्स लायब्ररी’च्या वतीने डोंबिवलीत बुक स्ट्रीट या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात सुमारे 1 लाख पुस्तके मांडण्यात आली होती. हजारो वाचकांनी…

पक्षफुटीचा प्रचार साहित्य विक्रेताना फटका

जुना माल पडून असल्याने कोट्यवधीचे नुकसान मुंबई: राज्यातील दोन मोठ्या पक्षांमध्ये पडलेली फुट त्या पक्षांसाठी नव्हे तर निवडणूक प्रचार साहित्याच्या बाजारावरही पडला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन गट पडल्यामुळे प्रचार…

शहरात सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकण्याचे फलक लावून आवश्यकतेनुसार बीट मार्शल नेमावेत

सर्वंकष स्वच्छता अभियानात आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्यावतीने सर्वंकष स्वच्छता अभियान #DeepCleaningCampaing  शनिवारी महापालिकेच्या वर्तकनगर प्रभागसमिती कार्यक्षेत्रात राबविण्यात आले. या ठिकाणी असलेल्या तानसा पाईप लाईनच्या दोन्ही…

कपिल पाटील, किसन कथोरेंनी साधला

बदलापूरात रेल्वे प्रवाशांबरोबर संवाद बदलापूर : लोकसभा निवडणुकीतील प्रचारासाठी महायुतीचे उमेदवार कपिल पाटील व भाजपाचे आमदार किसन कथोरे यांनी बदलापूर रेल्वे स्थानकातील प्रवाशांबरोबर आज संवाद साधला. होम प्लॅटफॉर्मचे लोकार्पण झाले…

चर्चमधील हजारो सदस्यांचा १०० टक्के मतदान करण्याचा निर्णय

ठाणे : मतदानाच्या दिवशी सुट्टी असल्याने काही बेजबाबदार मतदार सुट्टी निमित्ताने गावी किंवा फिरण्यासाठी जात असतात. परंतु ठाण्यातील एका चर्चमधील सुमारे पाच हजार सदस्यांनी मतदान करण्यासाठी १०० टक्के उपस्थित राहणार…

एप्रिलच्या शेवटी आणि मे महिन्याच्या सुरूवातीस १२ दिवस जगभरातील बहाई समुदाय त्यांचा महान उत्सव साजरा करतीलः रिझवान यांची माहिती

केतन खेडेकर बहाई समाजातील जगभरातील लोक त्यांचा वार्षिक उत्सव लवकरच साजरा करणार. मुंबई : हा वार्षिक उत्सव त्या कालावधीस चिन्हांकित करतो ज्यादरम्यान बहाई धर्माचे अवतार-संस्थापक, बहाउल्लाह ह्यांनी स्वतःला या युगाचे…

वरळी येथील गरवारे हॉल मध्ये दक्षिण मुंबई लोकसभा महायुती संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता.. सदर मेळाव्यात शिवसेना ,भारतीय जनता पार्टी ,राष्ट्रवादी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच आर.पी.आय(आठवले गट) या सर्व…

पशू-पक्ष्यांच्या  मदतीसाठी ‘स्पॅरोज शेल्टर’चे नागरिकांना आवाहन

राजेंद्र साळसकर मुंबई: दिवसेंदिवस वाढणाऱ्या उकाड्याचा तडाखा माणसांबरोबर पशूपक्ष्यांनाही  जाणवू लागला आहे. विशेषता: उंचावरून उडणाऱ्या घारीसाठी कडाक्याचे ऊन जणू काही त्यांच्या जीवाला मारकच ठरत आहे. उन्हाच्या जबरदस्त तडाख्याने माणसांबरोबर पशू-पक्ष्यांचीही …

कामगार विभागाचा मनमानी कारभार

कोरोना मृतांच्या विधवा पत्नी लाभापासून वंचित रमेश औताडे मुंबई : ४३ वर्षांपूर्वी सरकारने १९८१ साली स्थापन केलेले सुरक्षा रक्षक मंडळ नेहमीच वादात असते. मात्र आता मंडळातील जे सुरक्षा रक्षक कोरोना…

अग्निशमन सेवा सप्ताहाची सांगता

मुंबई : अग्निशमन सेवा सप्ताहाचा सांगता समारोह मुंबई विद्यापीठाच्या कालिना येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन समोरील मैदानावर २० एप्रिल रोजी पार पडला. १४ एप्रिल १९४४ रोजी मुंबई गोदीत एस. एस. फोर्ट…