Author: bittambatami.com

आरक्षणाला कुणालाही हात लावू देणार नाही- अमित शाह

गांधीनगर- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ‘विरोधकांचे आरोप बिनबुडाचे आहेत, आम्ही आरक्षणाला कुणालाही हात लावू देणार नाही. बहुमताचा दुरुपयोग…

दहा वर्षांची हुकुमशाही संपणार- नाना पटोले

मुंबई : जनतेत मोदी सरकारविरोधात तीव्र संताप आहे. हा संताप प्रचारावेळी दिसून आला. जनतेला लुटले व मुठभर धनदांडग्यांचे खिसे भरले याला विकास म्हणतात का, असा सवाल करीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी या निवडणूकीत दहा वर्षांची…

‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राची प्रथमच निर्यात

नवी दिल्ली : क्षेपणास्त्राच्या क्षेत्रात भारताने आज नवा इतिहास रचला. भारताने ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांची आज पहिल्यांदाच निर्यात केली. ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांची पहिली तुकडी फिलिपाइन्सला सुपूर्द केली. ब्राह्मोस मिळवणारा फिलिपिन्स हा पहिला…

‘काँग्रेसएवेजी भाजपाला मतदान करा

बंडांनंतर संजय निरुपम यांना उपरती मुंबई : एन लोकसभा निवडणूकीत काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेल्या माजी खासदार संजय निरूपम यांना आता उपरती झाली आहे. पहिल्या टप्यातील मतदानाच्या दिवशी संजय निरुपम यांनी देशातील मतदारांना काँग्रेस पक्षाला मतदान न करण्याचे…

उद्धव ठाकरे दलित विरोधी

मिलिंद देवरांचा आरोप मुंबई: काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या दलित असल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसवर दबाव आणून त्यांची तिकीट कापली, असा गंभीर आरोप शिंदे गटाचे राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनी केला. दक्षिण मध्य मुंबई हा खुल्या प्रवर्गातील मतदारसंघ आहे. त्यामुळे…

घणसोली गावात १८ तास ‘ब्लॅक आऊट’

नवी मुंबई : अवघा महाराष्ट्र उन्हाच्या गरमीने होरपळत असताना आज घणसोलीकरांना दुहेरी मार सहन करावा लागला. सुर्य आग ओकत असतानाच घणसोलीत तब्बल १८ तास बत्तीगुल होती. विजवितरणाच्या या ब्लॅकआऊटमुळे नागरीक हैराण झालेत. बुधवारी…

‘बारशाला गेला अन् बाराव्याला आला’, अशी काँग्रेसची अवस्था – नरेंद्र मोदी

वर्धा – काँग्रेस आणि इंडी आघाडी नेहमीच विकासविरोधी आणि शेतकरी विरोधी राहिली आहे. त्यामुळेच, देशातील शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली आहे. काँग्रेसचे आजवरचे काम म्हणजे, “ बारशाला गेला आणि बाराव्याला आला” अशा थाटाचे होते अशी बोचरी टिका पंतप्रधान नरेंद्र…

छगन भुजबळांची नाशिकमधून माघार

स्वाती घोसाळकर मुंबई  : नाशिक लोकसभा मतदार संघात आज नाट्यमय घडामोडीत राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ यांनी माघार घेतलीय. जितक्या आश्चर्यकारकरित्या त्यांचे नाव शर्यतीत आले तितक्याच आश्चर्यकारकरित्या त्यांनी आज माघारही घेतलीय. सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या जागेवर…

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ५५.२९ टक्के मतदान

मुंबई : लोकसभेच्या निवडणूकीचा पहिला टप्पा देशभरात आज पार पडला. काही तुरळक घटना वगळता महाराष्ट्रात शांततेत मतदान झाले. पहिल्या टप्प्यात २१ राज्य आणि केंद्र शासित प्रशांतील १०२ मतदारसंघांमध्ये मतदान पार…

उल्हासनगरातील शापित भागात पिण्याच्या पाण्यात नालीचे पाणी

उल्हासनगर ः उल्हासनगरातील काही भागांत दूषित पाण्याचा पुरवठा होत असून हे गढूळ पाणी बॉटल्समध्ये भरून नागरिकांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा कार्यालयात धाव घेत तक्रार दिली. सुभाष टेकडी परिसरातील अनेक भागांत पाणी सोडण्याची…