Author: bittambatami.com

आज ठाण्यात ‘चिन्मय मिशनचा अमृत यात्रा’ महोत्सव

आज ठाण्यात ‘चिन्मय मिशनचा अमृत यात्रा’ महोत्सव ठाणे – गुरुदेव स्वामी चिन्मयानंद सरस्वती यांनी अद्वैत वेदान्त, भगवद्गीता आणि उपनिषदांचे ज्ञान प्रसृत करण्यासाठी १९५३ मध्ये चिन्मय मिशनची स्थापना केली. जगभरातील चिन्मय मिशन केंद्रे…

 राष्ट्रपती पदक विजेते पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब ढाकणे यांचा सत्कार

ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने राष्ट्रपती पदक विजेते पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब ढाकणे यांचा सत्कार नवी मुंबई: नवी मुंबई सानपाडा येथे राहणारे आणि भायखळा येथील मुंबई पोलिस विभागाच्या संरक्षण आणि सुरक्षा खात्यात…

 प्रकल्पांमुळे पालघर मधील रस्त्यांची दुरवस्था

प्रकल्पांमुळे पालघर मधील रस्त्यांची दुरवस्था आमदार राजेंद्र गावित यांनी घेतला आढावा गुरुवारी प्रस्तावासह उपस्थित राहण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना योगेश चांदेकर पालघरः पालघर विधानसभा मतदारसंघातील पालघर व डहाणू या दोन तालुक्यात विरार-…

जय महाराष्ट्र नगर बोरीवली पूर्व येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटकर यांचे अभीष्टचिंतन करताना मागाठाणे मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार मोरे, सचिव वसंत सावंत, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी, शाखाप्रमुख…

ओलेक्ट्राने तिसऱ्या तिमाहीमध्ये ३८५ इलेक्ट्रिक बसेस आणि ट्रक्स वितरीत केले.

ओलेक्ट्राने तिसऱ्या तिमाहीमध्ये ३८५ इलेक्ट्रिक बसेस आणि ट्रक्स वितरीत केले. मुंबई: भारतातील अग्रणी इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडने (OGL) तिसऱ्या तिमाहीमध्ये ३८५ इलेक्ट्रिक वाहने वितरीत केली आहेत, जी मागील वर्षीच्या तुलनेत ३७% अधिक…

शहापूरात सिकलसेल तपासणी मोहीम

शहापूरात सिकलसेल तपासणी मोहीम ठाणे: शहापूर तालुक्यातील शहापूर शहरात सिकलसेल तपासणी मोहीम सुरू असून प्राथमिक आरोग्य केंद्र शेंद्रुण अंतर्गत असलेल्या उपकेंद्रा मार्फत शहापूर नंबर-१ येथील वारघडे नगर,व तावडे नगर गोणे…

बारामतीतील विमान धावपट्टीवर प्रश्नचिन्ह

बारामतीतील विमान धावपट्टीवर प्रश्नचिन्ह रमेश औताडे मुंबई : बारामती (पुणे) येथे उभारण्यात आलेल्या विमान धावपट्टीबाबत सुरक्षितता आणि नियमपालनाच्या दृष्टीने गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजय सिंह…

 वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्गासाठी केंद्राची ३,२४४ कोटींची तरतूद

वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्गासाठी केंद्राची ३,२४४ कोटींची तरतूद राज्य सरकारही तेवढाच निधी देणार..! आचारसंहिता संपताच भूसंपादन…! कणकवली(प्रतिनिधी)– वैभववाडी- कोल्हापूर रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात ३ हजार २४४ कोटी रुपयांची तरतूद…

मुंबईत १२ मुले बेपत्ता झाल्याची अफवा व्हायरल

मुंबईत १२ मुले बेपत्ता झाल्याची अफवा व्हायरल मुंबई: अवघ्या ३६ तासांत मुंबईतून १२ अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शहरात खळबळ उडाली होती. मात्र, या संदर्भात मुंबई पोलिसांनी…