कामगार विभागाचा मनमानी कारभार
कोरोना मृतांच्या विधवा पत्नी लाभापासून वंचित रमेश औताडे मुंबई : ४३ वर्षांपूर्वी सरकारने १९८१ साली स्थापन केलेले सुरक्षा रक्षक मंडळ नेहमीच वादात असते. मात्र आता मंडळातील जे सुरक्षा रक्षक कोरोना…
कोरोना मृतांच्या विधवा पत्नी लाभापासून वंचित रमेश औताडे मुंबई : ४३ वर्षांपूर्वी सरकारने १९८१ साली स्थापन केलेले सुरक्षा रक्षक मंडळ नेहमीच वादात असते. मात्र आता मंडळातील जे सुरक्षा रक्षक कोरोना…
मुंबई : अग्निशमन सेवा सप्ताहाचा सांगता समारोह मुंबई विद्यापीठाच्या कालिना येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन समोरील मैदानावर २० एप्रिल रोजी पार पडला. १४ एप्रिल १९४४ रोजी मुंबई गोदीत एस. एस. फोर्ट…
ठाणे : मतदानाच्या दिवशी सुट्टी असल्याने काही बेजबाबदार मतदार सुट्टी निमित्ताने गावी किंवा फिरण्यासाठी जात असतात. परंतु ठाण्यातील एका चर्चमधील सुमारे पाच हजार सदस्यांनी मतदान करण्यासाठी १०० टक्के उपस्थित राहणार…
मुंबई : भारत निवडणूक आयोगाच्या १८००२२१९५० मतदार साहाय्यता क्रमांकावर दिनांक १८ एप्रिल २०२४ पर्यंत ७३१२ इतके फोन आलेले आहेत. सर्व फोन कॉल्सना व्यवस्थित उत्तरे देण्यात आली आहेत आणि आवश्यक मार्गदर्शन…
मुंबई : दादर शिवाजी पार्क येथील श्री समर्थ व्यायाम मंदिर द्वारा वासंतीक क्रीडा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर आयोजनाच्या प्रथम दिवशी ध्वज संचलन सोहळ्यास मुंबई विद्यापीठाचे प्रा. हेमंत सुधाकर…
प्रकाश शेळके जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षक सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये लहान मुले टीव्ही व मोबाइलचा अतिवापर करताना दिसतात. शाळेतून घरी आल्यावर हा स्क्रीन टाइम मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसतो. सुट्टी असेल तर मग बघायलाच…
उत्क्रांती वादाचा जनक असे ज्यांना समजले जाते त्या चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांचा काल म्हणजे १९ एप्रिल रोजी स्मृतिदिन होता. चार्ल्स डार्विन हे विख्यात जीवशास्त्रज्ञ होते. त्यांनी मांडलेल्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतात जगातील…
विशेष डॉ. सोमनाथ कोमरपंत माझे निकटचे स्नेही डी.बी. जगत्पुरिया आता 75 वर्षांचे झाले. पण त्यांच्याकडे पाहताना कोण विश्वास ठेवील या गोष्टीवर? कुणी असंही म्हणण्याची शक्यता आहे : मराठी साहित्यविश्वातील आणि…
मोंढा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत आमचं खानदानी भांडण आहे. जोपर्यंत संघ किंवा आम्ही आमची भूमिका बदलणार नाही तोपर्यंत मैत्री नाही अशा शब्दात वंचितचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली. आमचे तर संघासोबत भांडण सुरुच राहील,…