Author: bittambatami.com

लोकसभा निवडणूक मतदान जनजागृती कार्यक्रमाप्रसंगी नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्यामार्फत आवाहन

नवी मुंबई : 25 ठाणे लोकसभा निवडणूकीचे मतदान दिनांक 20 मेला असून जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा यादृष्टीने मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून 14 एप्रिलला रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर…

मुंबई बंदरातील शहीद जवानांना गोदी कामगारांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई : मुंबई बंदरातील अग्निशमन सेवा केंद्रात उभारलेल्या स्मृतीस्तंभासमोर राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिवसानिमित्त त्या सर्व शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी १४ एप्रिलला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईतील गोदी मध्ये उभ्या…

कपिल मोरेश्वर पाटील यांच्याकडून राज ठाकरेंची सदिच्छा भेट

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची, भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार व केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांनी मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान…

रोहित हीरो, हार्दिक झिरो

स्टंप व्हीजन स्वाती घोसाळकर मुंबई- वानखेडे स्टेडियमवरील आयपीएलच्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा रोहीत शर्मा आज हिरो तर कॅप्टन हार्दीक झिरो ठरला. शेवटच्या षटकात बाँलिंग टाकण्याचा अट्टाहास कॅप्टन हार्दीकच्या अंगलटीस आला. चेन्नईने हार्दीकच्या…

‘कोचिंग नेशन’चे वास्तव

दखल वैष्णवी कुलकर्णी ताज्या पाहणीमध्ये शिकवणी वर्गाचा व्यवसाय किती विस्तारत आहे आणि त्यात विद्यार्थी तसेच पालकांची कशा प्रकारे फसवणूक होते, याचे भयावह वास्तव समोर आले आहे. त्यातून आपला देश ‘कोचिंग…

तीन राज्ये गाठतील एक ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट

भारत सध्या आर्थिक आघाडीवर उत्तम काम करत आहे. जागतिक रेटिंग एजन्सी तसेच जगातील अनेक देशांचा भारताच्या आर्थिक प्रगतीवर पूर्ण विश्वास आहे. आर्थिक प्रगतीच्या या वाटचालीत देशातील राज्यांचेही मोठे योगदान आहे.…

संत-महापुरुषांच्या विचारांत भेसळ करण्याचे षडयंत्र ओळखा

विशेष राजेंद्र साळसकर ह.भ.प. शामसुदर महराज सोन्नर यांचे आवाहन संत आणि समाज सुधारकांनी वैचारिक मशागत केल्यामुळेच महाराष्ट्रात सुधारणावादी चळवळी रुजल्या, महापुरुष घडले. देशाला वैचारिक दिशा देण्याचे काम महाराष्ट्राने केले पण…

लेक लाडकी अन् सून दोडकी !

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष आणि सध्याचे रा.काँ.श.प. गटाचे नेते शरद पवार हे पुन्हा एकदा अस्तित्वाची लढाई लढत आहेत. हा उद्योग त्यांनी त्यांच्या उण्या-पुऱ्या साठ वर्षांच्या राजकीय जीवनात अनेकदा केलेला आहे.…

चंद्रपूरमध्ये महाप्रसादातून 100 जणांना विषबाधा

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात महाप्रसादतून 100 जणांना विषबाधा झाली आहे. भद्रावती तालुक्यातल्या माजरी गावात एका धार्मिक कार्यक्रमानंतर मंदिरात भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, महाप्रसाद घेतल्यानंतर जवळपास 100 जणांना त्रास सुरु झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झालाय. रामप्रेक्ष यादव असे…