सकळाशी येथे आहे अधिकार
भारतीय संविधानाच्या अनुछेद 19 ते 28 पर्यंत विविध प्रकारचे स्वातंत्र्य भारतीयांना नागरिकांना प्रदान करण्यात आलेले आहे. त्यातील पाहिलेच आणि अतिमहत्वाचे स्वातंत्र्य संविधानामध्ये नमूद करण्यात आले ते म्हणजे भाषण आणि अभिव्यक्ती…
भारतीय संविधानाच्या अनुछेद 19 ते 28 पर्यंत विविध प्रकारचे स्वातंत्र्य भारतीयांना नागरिकांना प्रदान करण्यात आलेले आहे. त्यातील पाहिलेच आणि अतिमहत्वाचे स्वातंत्र्य संविधानामध्ये नमूद करण्यात आले ते म्हणजे भाषण आणि अभिव्यक्ती…
झारखंड : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी आज राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. रांचीमधील मोरहाबादी मैदानात झालेल्या या शपथविधीला इंडिया आघाडीचे बडे नेतेही उपस्थित होते. यावेळी राज्यपाल संतोष गंगवार…
मणिपूर : मणिपूरच्या जिरीबाम जिल्ह्यात एकाच कुटुंबातील सहा निष्पाप जणांच्या हत्येने संपूर्ण देश हादरला आहे. त्यातील तिघांच्या शवविच्छेदन अहवालात समोर आलेली माहिती इतकी भयावह आहे की ती ऐकून अनेकाचा थरकाप उडाला…
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या महिलेला मुंबई पोलिसांनी अटक केली. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात धमकीचा फोन आला होता. या प्रकरणी पोलिसांनी ३४ वर्षीय महिलेला ताब्यात घेतले आहे. चौकशीत ही महिला मानसिकदृष्ट्या अस्थिर…
नवी दिल्ली : केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत मोठ्या मताधिक्यासह विजयी झालेल्या काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी आज लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. केरळमधील पारंपरिक साडी नेसून कुटुंबीय आणि नातेवाईकांसह संसद भवनामध्ये आलेल्या प्रियंका गांधी यांनी संविधानाची प्रत हातात घेत लोकसभा सदस्यत्वाची…
मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे तिन्ही नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्रीपदी भाजपाचा उमेदवार नक्की झाल्याने सुरवातीला उपमुख्यमंत्रीपदाला नाकार देणारे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदासाठी तयार असल्याचे सुत्रांचे…
स्वाती घोसाळकर मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकीत भारताच्या निवडणूक आयोगाने मतांवर दरोडा घातल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला आहे. निवडणूक आयोगाच्या रात्रीस चाललेल्या या खेळाचा नाना पटोले यांनी तर पर्दापाश…
मुंबई, दि. २८ (प्रतिनिधी) – मुलुंड पूर्वेला असलेल्या छत्रपती संभाजी महाराज मैदानाची दुर्दशा झाली असून क्रिकेट खेळणाऱ्या मुलांनी बाहेरून माती आणून धावपट्टी तयार केल्याने मैदानाची दुर्दशा झाली आहे. शिवाय धावपट्टी…
देश २१ व्या शतकात प्रवेश करून आता दोन तपे झाली आहेत; परंतु अजूनही आपण इतिहासातून बाहेर पडून भविष्यकाळाचा विचार करायला तयार नाही. पूर्वसंचित किती दिवस कवटाळून बसायचे आणि पूर्वजांनी…