रस्त्याच्या बाजूला धोकादायक खड्ड्यांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात
लवकरात लवकर खड्डे बुजवण्याची शिवसेनेची मागणी उल्हासनगर :उल्हासनगर शहरातील वर्दळीच्या रस्त्याच्या बाजूला एका ठेकेदाराने नाल्यालगत खड्डे खोदलेले आहे या खड्ड्यांमध्ये मध्ये पावसाचे पाणी साचल्यानंतर ते दिसून येत नाही…
