फ्लाईंग शीख मिल्खा सिंग
भारतातीलच नव्हे तर जगातील महान धावपटूत ज्यांची गणना होते असे भारताचे महान धावपटू फ्लाईंग शीख मिल्खा सिंग यांची आज पुण्यतिथी. फ्लाईंग शीख अशी उपाधी मिळालेल्या मिल्खा सिंग यांचा जन्म २०…
१८ जून हा का आहे काळा दिवस?
१८ जून १९५१ रोजी पहिली घटना दुरुस्ती झाली. अनुच्छेद ३१ (ए) व (बी) मध्ये बदल करून, नवे परिशिष्ट-९ संविधानात घुसडण्यात आले. मूळ संविधानात हे परिशिष्ट नव्हते. या परिशिष्टात टाकलेले कायदे…
एलन मस्क प्रकरणाचा अन्वयार्थ…
देशात लोकसभा निवडणुका जाहीर होईपर्यंत सर्वच विरोधी पक्ष हे येत्या निवडणुकीत सत्ताधारी पक्ष ईव्हीएम मशीन हॅक करून घोटाळा करणार असा आरोप करीत होते. निवडणुकीचे निकाल जाहीर झाले त्यावेळी भारतीय जनता…
सांगलीच्या निकालातून धडा घेतला पाहिजे-चव्हाण
कराड – महाविकास आघाडीत कुठेही बिघाडी नाही. आम्ही १८० जागांवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करू, सांगलीच्या निकालातून धडा घ्यायला हवा असं विधान काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी करून उद्धव ठाकरेंना सल्ला दिला आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, साताऱ्यात महाविकास आघाडीचा धक्कादायक पराभव झाला हे मान्य करावे लागेल. आम्ही यात…
ठाणे-रायगड जिल्ह्यात मोठी पोलीस भरती
ठाणे : पोलीस दलात नोकरीच्या अनुषंगाने तयारी करणार्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील ठाणे आणि रायगड (Raigad) जिल्ह्यात विविध पदासाठी घेण्यात येणाऱ्या पोलीस भरतीची माहिती समोर आली आहे. रायगड जिल्ह्यात 422 पोलीस पदांसाठी 31 हजार 63 अर्ज दाखल झाले आहेत. तर ही भरती 21 जूनपासून…
महाराष्ट्रात प्रभारी-सहप्रभारीपदी केंद्रातील दोन मंत्र्यांची नियुक्ती
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या प्रभारीपदी केंद्रीय मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे, राज्यातील संघटनात्मक बदलही केली जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या आदेशान्वये महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी…
शिंदे सरकारची जनतेला अनोखी आरोग्य विमा भेट !
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने विधानसभा निवडणुकांआधी राज्यातील नागरिकांना मोठं गिफ्ट दिलं आहे. आता राज्यातील नवी आरोग्य विमा योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना सर्वांसाठी लागू करण्याचा निर्णय घेण्यात…
वंदना सुर्यवंशीनी बाथरुममधून संशयास्पद फोन कॉल केले
निवडणूक अधिकाऱ्यांवर अनिल परबांचे गंभीर आरोप मुंबई : उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी वादात सापडली आहे. “१९ व्या फेरीनंतर सरळ २३ व्या फेरीला सगळे निकाल वाचले गेले. तसेच निवडणूक प्रक्रिया संपताना ठाकरे…
