Author: bittambatami.com

उघड्यावर अन्नपदार्थ विकणाऱ्यांवर कारवाई करा !

वाचक मनोगत पालिकेच्या अन्न व औषध विभागाच्या सूचनेनुसार उघड्यावर विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांचे स्टॉल्स,गाड्या तसेच दुकानांना खाद्यपदार्थ झाकून ठेवणे बंधनकारक आहे. जाळीदार झाकणीने किंवा पारदर्शक प्लॅस्टिकने असे पदार्थ झाकून ठेवणे अपेक्षित…

दुष्काळाची दाहकता

विशेष श्याम ठाणेदार दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दुष्काळाची दाहकता जाणवत आहे. गेल्या वर्षी झालेल्या अपुऱ्या पावसामुळे यावर्षी राज्यावर भीषण दुष्काळाचे सावट आहे. दिवसेंदिवस दुष्काळाचे हे सावट आणखी गडद होत चालले आहे. गेल्या…

थोडी पिछाडी पण भाजप आता देशव्यापी

विश्लेषण प्रमोद मुजुमदार लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा कमी झाल्या असल्या तरी यापुढे हिंदी पट्टयातला पक्ष म्हणून शिक्का मारता येणार नाही. मित्रपक्षांच्या मदतीने भाजपने तमिळनाडूमध्ये शिरकाव केला. कर्नाटकमध्ये फार पडझड होऊ…

विजयी, तरी भावना पराभवाची!

भारतीय जनता पक्षाचा चौखुर उधळलेला वारू उत्तरप्रदेशात अडला आणि महाराष्रात त चांगलाच अडखळला, असे विष्लेषण या लोकसभा निवडणूक निकालाचे करावे लागेल. देशात भरातीय जनता पक्षाला मागील २०१४ आणि २०१९ या…

यश-अपयश सामुहिक जबाबदारी-एकनाथ शिंदे

मुंबई : “निवडणुकांमध्ये हार-जीत होत असते. मुंबई आणि महाराष्ट्रात जर आपण नीट पाहिले तर मतांची टक्केवारी सारखीच आहे, फक्त जागा कमी जास्त झाल्या आहेत. २ लाख मते आम्हाला जास्त मिळाली होती. पण तरीही यश-अपयश ही आमची…

फडणवीसांची विनंती मान्य होणारी नाही- बावनकुळे

मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी स्वीकारून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मला पक्षसंघटनेत पूर्णवेळ काम करण्यासाठी सरकारमधील जबाबदारीतून मोकळं करावं, अशी विनंती फडणवीस यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे केली आहे. मात्र फडणवीस यांचा हा निर्णय…

विधानसभेला महाविकास आघाडीच्या 185 जागा येणार : संजय राऊत

मुंबई : “लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या जनतेने देवेंद्र फडणवीसांना जबाबदारीने मुक्त केलं आहे. त्यांना विधानसभेसाठी मुक्तता हवी असेल तर विधानसभेला महाविकास आघाडी १८५ जागा जिंकल्यानंतर कायमची मुक्तता मिळेल. त्यानंतर त्यांना इतर संस्था आहेत. वनवासी आश्रम…

लोकसभेच्या निकालाचा विधानसभेच्या निवडणूकीवर परिणाम होणार- पंकजा

बीड: लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा परिणाम हा निश्चितपणे महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळेल. महाराष्ट्राच्या राजकारणाला एक संस्कृती आहे. येथे रडीचा डाव खेळलेला चालत नाही. पक्ष फोडले तरी त्यांचे जास्त उमेदवार निवडून आले.…

राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार !

मुंबई : मुंबईसह आज राज्यात सकाळी पावसाने दमदार हजेरी लावलीय. येत्या १४ जूनपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं…

फडणवीसांनी मोदींना तोंडघशी पाडले- पृथ्वीराज चव्हाण

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या नेतृत्त्वाला महाराष्ट्रात ४५ पारचा आकडा दिला होता, तो आकडा गृहित धरुन तिथं मोदींनी चारशे पारची घोषणा केली आणि मोदी तोंडघशी पडले. अशी टीका करतानाच महाराष्ट्रात भाजपचा जो दारुण…