Author: bittambatami.com

‘लोकराज्य निवडणूक विशेषांक’ माहितीपूर्ण आणि संग्रहणीय – एस.चोक्कलिंगम

मुंबई, : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने प्रकाशित केलेला ‘उत्सव निवडणूकीचा अभिमान देशाचा’ हा  लोकराज्यचा निवडणू्‌क विशेषांक माहितीपूर्ण आणि संग्रहणीय असल्याचे मत, प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी…

प्राणापलीकडे लोकशाही जपण्याची वेळ आली आहे – मधू मंगेश कर्णिक

रमेश औताडे मुंबई : सर्वांनी न चुकता मतदान करा असे आवाहन करत,  प्राणापलीकडे लोकशाही जपण्याची वेळ आली आहे असे  स्पष्ट मत ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी जेष्ठ पत्रकार मधुकर…

अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाला करावे लागले ध्वजारोहण.

पत्रकार प्रकाश जाधव यांच्या संघर्षाला यश राजीव चंदने मुरबाड : मधील  सार्वजनिक बांधकाम विभाग 26 जानेवारी, 15 ऑगस्ट व 1 में रोजी आपल्या कार्यालयात ध्वजारोहण करत नसल्याबाबत विधीमंडळात प्रश्न उपस्थित…

ध्यानधारना आणि विज्ञान या दोन्ही गोष्टी एकत्र आणणे आज काळाची गरज – डॉ. स्वामी शैलेंद्र सरस्वती

रमेश औताडे मुंबई : आपली भौतिक कार्ये आणि मनःशांती याची सांगड जगाला विविध संभाव्य  संकटापासून वाचवण्यासाठी कामी येणार आहे. त्यामुळे मानवाने विचारपूर्वक वागत जीवनाचा आनंद घेतला पाहिजे. असे विचार सद्गुरू…

‘दिवा रेल्वे स्थानकाचा कायापालट करणारे डॉ.श्रीकांत शिंदे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील’-आदेश भगत

संतोष पडवळ ठाणे,  :  मध्य रेल्वे मार्गावरील दिवा स्थानकाला एक अनन्य साधारण महत्व प्राप्त झालेलं आहे. दिवा स्थानकातून दररोज अडीच लाखापेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. मागील दहा वर्षात दिवा स्थानकाचा…

…तो खरा कामगार दिन

पैलू प्रा. अशोक ढगे दर वर्षी कामगार दिनानिमित्ताने कामगारांच्या प्रश्नांचा उहापोह होत असला तरी त्यांची स्थिती सुधारली आहे, असे म्हणता येणार नाही. उलटपक्षी, वाढती बेरोजगारी ही अनेकांपुढील मोठी समस्या आहे.…

नव्या वळणावरचा महाराष्ट्र

दिन विशेष भागा वरखडे एकीकडे लोकसभा निवडणुकींची धामधूम तर दुसरीकडे आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले असताना साजरा होत असणारा यंदाचा महाराष्ट्र दिन खास म्हणायला हवा. अलिकडे राज्याने बर्‍याच अप्रिय घटना…

काँग्रेसचे पळपुटे उमेदवार !

आधी सूरत आणि आता इंदौर. काँग्रेस पक्षापुढचे प्रश्नचिन्ह अधिक ठळक करणाऱ्या दोन घटना गेल्या सात आठ दिवसाच्या अंतराने घडल्या आहेत. राहुल गांधींनी २०१९ च्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून पक्षाध्यक्षपद सोडून…

टी-२० वर्ल्डकपसाठी कॅप्टन रोहीत शर्माच !

स्वाती घोसाळकर मुंबई- मिशन टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या बैठकीनंतर टीमची घोषणा करण्यात आली. भारताच्या मिशन वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची कॅप्टन्सी पुन्हा एकदा रोहीत शर्माकडेच…