Category: संपादकीय

बंगाली वाघिणीच्या मर्यादा

  राजकीय नेत्यांनी स्वप्ने पाहण्यात, महत्त्वाकांक्षा बाळगण्यात काहीच वावगे नाही; परंतु स्वप्न प्रत्यक्षात उतरेल का, तेवढी उडी घेण्याची आपली पात्रता आहे का, कुवत आहे का, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे.…

खाणाऱ्यांपुढे पिकवणारे दुय्यम

  बाजारात शेतीमालाव्यतिरिक्त कोणत्याही वस्तूंचे भाव ठरवण्याचा अधिकार उत्पादकांना आहे. त्यात सरकार कधीही हस्तक्षेप करीत नाही; परंतु शेतीमाल हेच एकमेव उत्पादन असे आहे, की त्याचा भाव ठरवण्याचा अधिकार शेतकऱ्यांना नाही…

अनिश्चितेच्या सावटानंतरचा सरकार स्थापनेचा महासोहळा

  खरेतऱ बहुतेक वृत्तवाहिन्यांना साध्या सरळ व सोप्या बतमीत मुळीच रुची वा रस नाही. त्यांना सतत पडद्यामागे काय हालचाली सुरु आहेत, याचे कुतुहल आहे. मानवीवंश शास्त्राचा विचार करणारे विद्वान सांगताता…

ड्रॅगनशी नेपाळचा करार; भारताची डोकेदुखी

नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली आपल्या पहिल्या परदेश दौऱ्यावर चीनला पोहोचले आहेत. ही भेट नेपाळला चीनच्या जवळ नेण्याचे सूचक मानली जात आहे. भारताचा विरोध आणि चीनशी मैत्री हे ओली…

पुन्हा परतलेले फडणवीस आणि अजितदादांचा विक्रम

  देवेन्द्र फडणवीस हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील तेंव्हा ते राज्याच्या राजकारणातील एका अशुभ संकेताचा भंगही करतील. हा संकेत म्हणतो की एकदा डीसीएमपदी गेलेला नेता हा पुन्हा मुख्यमंत्री…

जनादेशाचा अवमान

महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये मागच्याच सरकारवर लोकांनी विश्वास दाखवला. प्रचंड बहुमत देऊनही दोन्ही ठिकाणी मित्रपक्षांच्या नाकदुऱ्या काढण्याची वेळ प्रमुख पक्षांवर आली. सरकार स्थापन करण्याला प्राधान्य देण्याऐवजी राजकीय आजार बळावण्याने एकीकडे सरकार…

अराजकतेच्या उंबरठ्यावर पाक

  पाकिस्तानात पुन्हा एकदा अराजक निर्माण झाले आहे. गो‍ळीबारात अनेक कार्यकर्ते ठार झाल्याने माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा पक्ष ‘पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ’ (पीटीआय)ने चार दिवसानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेतले असले, तरी…

विकासाच्या वाटेतील गतिरोधक

  देश २१ व्या शतकात प्रवेश करून आता दोन तपे झाली आहेत; परंतु अजूनही आपण इतिहासातून बाहेर पडून भविष्यकाळाचा विचार करायला तयार नाही. पूर्वसंचित किती दिवस कवटाळून बसायचे आणि पूर्वजांनी…

फडणवीसांची पदाकांक्षा शिंदेंनी सोपी केली !

  राज्याचे सध्याचे काळजीवाहू आणि राज्याचे २० वे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फार मोठे राजकीय पाऊल उचलताना भाजपाच्या, म्हणजेच देवेन्द्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग प्रशस्त केला आहे. फडणवीसांना या पदाची कांक्षा…

कन्नडिगांचा कौल

  महाराष्ट्रासह देशातील विधानसभेच्या पोटनिवडणुकात काँग्रेसचा धुव्वा उडाला. त्याला अपवाद ठरले झारखंड आणि कर्नाटक. झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखाली काँग्रेस लढली. त्यामुळे या विजयात झारखंड मुक्ती मोर्चाचाही सहभाग आहे. कर्नाटकमधील…