‘राज’बिंडा लढवय्या
श्रद्धांजली प्रसाद मोकाशी ‘राज’बिंडा लढवय्या त्याच्याकडे पाहिलं किंवा किमान त्याच्याशी बोललं की एक वेगळी ऊर्जा मिळत असे. त्याला नेहमी हेच म्हणत असे आणि तो फक्त एक मंद स्मित करून सोडून…
श्रद्धांजली प्रसाद मोकाशी ‘राज’बिंडा लढवय्या त्याच्याकडे पाहिलं किंवा किमान त्याच्याशी बोललं की एक वेगळी ऊर्जा मिळत असे. त्याला नेहमी हेच म्हणत असे आणि तो फक्त एक मंद स्मित करून सोडून…
आज १७ सप्टेंबर, आजचा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले मात्र मराठवाडा प्रांत हा पारतंत्र्यातच होता. पूर्वी मराठवाडा हैदराबाद संस्थांनात…
काहीतरी नवीन… श्याम तारे आपल्यापैकी अनेकांची पिढी रेडीओच्या काळात मोठी झाली असेल आणि इतरांची पिढी कदाचित संगणकांची सुरुवात झाली त्या काळातली असेल. परंतु आज शाळेत शिकणारी जी पिढी आहे ती…
परामर्ष हेमंत देसाई रिअल इस्टेट क्षेत्रातील संकटाबरोबरच बाजारात आत्मविश्वासाचा अभाव आणि देशांतर्गत अपुरी मागणी यांचा चीनी उद्योगांच्या विकासावर परिणाम होत आहे. भारत मात्र याचा फायदा उठवण्यात अपयशी ठरला. खड्डेयुक्त रस्ते,…
जी गोष्ट पाकिस्तान आजवर नाकारीत आला ती गोष्ट पाकिस्तानने २५ वर्षानंतर का होईना अखेर मान्य केली. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांनी पाकिस्तानी सैनिक दिनाच्या निमित्ताने पाकिस्तानी सैनिकांना संबोधित…
काहीतरी नवीन… श्याम तारे येत्या बुधवारी चंद्रग्रहण होणार आहे. हे चंद्रग्रहण जरी भारतातून दिसणार नसले तरी या निमित्ताने आपण आपल्या चंद्र विषयक माहितीची उजळणी करू या आणि त्यात काही नवीन…
विशेष राजेंद्र साळसकर महाराष्ट्रातील गणपतीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी पद्मालय हे एक पूर्णपीठ मानले जाते. मोरगाव येथे मयुरेश्वराने कनलासुराचा वध केला.त्याचे शीर जिथे पडले ते प्रथम पीठ म्हणजे मोरगाव!कमरेपर्यंतचा भाग जिथे पडला…
विशेष श्याम ठाणेदार थोर गांधीवादी नेते भूदान चळवळीचे प्रवर्तक आचार्य विनोबा भावे यांची आज १२९ वि जयंती. कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील गोगादे या छोट्या गावात ११ सप्टेंबर १८९५ रोजी…
विशेष राजेंद्र साळसकर हे देवस्थान गणेशाच्या महाराष्ट्रातील एक संपूर्ण शक्तिपीठ (गणपतीचे शक्तिपीठ) आहे. जालना अधिकार भोकरदन हे तीर्थ क्षेत्र आहे. जालन्यापासून २५ किलोमीटर अंतरावर राजुर (राजूर गणपती) गाव आहे.राजुरेश्वर हे…
स्वीडनमध्ये दोन वर्षांखालील मुलांना मोबाइल व टिव्ही पाहण्यास बंदी! हाच नियम भारतात सुध्दा लागु व्हायला हवा आज फक्त स्वीडनमध्येच नाही तर संपूर्ण जगात टिव्ही आणि मोबाईलच्या अती वापरामुळे दुष्परिणामाला सुरूवात…