Category: विशेष लेख

श्री गणपतीची साडेतीन शक्तिपीठे मोरगाव-प्रथम पूर्ण शक्तिपीठ

विशेष राजेंद्र साळसकर अनेकांना देवीची साडेतीन शक्तिपीठे माहित आहेत. सर्वसाधारणपणे लोकांन अष्टविनायक माहित आहेत.महाराष्ट्रातील ही अष्टविनायकाची क्षेत्रे म्हणजे सर्व गणेशभक्तांची श्रद्धास्थानं. अष्टविनायक म्हणजे मोरगावचा श्रीमोरेश्वर, सिद्धटेकचा श्रीसिद्धिविनायक, पालीचा श्रीबल्लाळेश्वर, महडचा…

रात्रीच्या दिव्यांमुळेच कीटक उपाशी…

काहीतरी नवीन… श्याम तारे माणसाला दिवसभर सूर्याचा प्रकाश उपलब्ध असतोच पण त्याला रात्रीच्या प्रकाशासाठी चंद्र पुरत नाही. त्यामुळे चंद्राचा आल्हाददायक प्रकाश बाजूला ठेवून तो कृत्रिम प्रकाशाच्या मागे लागला. संशोधकांनी वीज…

व्यापारात वाढतेय चीनचे महत्व

परामर्ष हेमंत देसाई भारताच्या आयातीमध्ये ‌‘चायना फॅक्टर‌’ महत्त्वाचा बनत आहे. भारत आणि चीनमधील संबंध ताणले गेले असले तरी व्यापाराच्या बाबतीत चित्र वेगळे आहे. आम्ही चीनी मालावर बहिष्कार टाकला आहे, असे…

पण लक्षात कोण घेतोय ?

भारतीय रिझर्व्ह बँक, वेगवेगळ्या वित्तीय संस्था, तज्ज्ञ सकल उत्पादन वाढीबाबत आणि देशाच्या आर्थिक विकासाबाबत अंदाज व्यक्त करत असतात. या अंदाजांना अभ्यासाचा आधार असतो. राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार भारताचे सकल…

वेतन आयोग आणि निवृत्ती वेतनाने कर्मचारी होणार मालामाल

केंद्र सरकार एक एप्रिल 2025 पासून देशात एकात्मिक निवृत्ती योजना लागू करणार आहे. यासोबतच एक जानेवारी 2026 पासून आठवा वेतन आयोग लागू केला जाऊ शकतो. नवीन वेतन आयोग आणि नवीन…

साथीचे आजार टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी गरजेची

राज्याला पावसाने चांगलेच झोडपल्याने राज्यात सध्या साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. डेंग्यू, मलेरिया, चिकणगुणिया यासारख्या साथीच्या आजाराने राज्यातील नागरिक हैराण झाले आहे. साथीच्या आजाराने रुग्णांची संख्या वाढत चालल्याने आरोग्य…

बँकांमधील पैशाचा आटता ओघ चिंताजनक

नोंद कैलास ठोळे बँकांमध्ये ठेवी असतील, तरच त्या कर्ज देऊ शकतात. ठेवी आणि कर्जाचे प्रमाण ठरलेले असते. तो पाळला न गेल्यास बँका अडचणीत येतात. आता बँकांच्या घटत्या ठेवींसाठी बँका नागरिकांना…

कोळसा विक्रीतून सरकार मालामाल

कोळशाच्या विक्रीतून सरकारने मोठी कमाई केली आहे. गेल्या चार महिन्यांमध्ये सरकारने कोळसाविक्रीतून वीस हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम सरकारी तिजोरीमध्ये आणली आहे. हा पैसा सरकारी कोळसा कंपनी ‌‘कोल इंडिया लिमिटेड‌’ने…

विद्यार्थ्यांच्या चिंताजनक आत्महत्या

भारतातील विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्यांबाबत एक अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. मागील आठवड्यात नॅशनल क्राईम ब्युरोच्या डेटावर आधारित स्टुडंट्स सुसाईड : अन अपेडेमिक स्वीपिंग इंडिया नावाचा अहवाल वार्षिक आयसी ३ परिषद आणि…

अर्थसाह्याची ‌‘मुद्रा‌’ उमटायची तर…

परामर्ष हेमंत देसाई उद्योग सुरु करण्यासाठी प्रारंभिक भांडवल नसलेल्यांना ‌‘मुद्रा‌’ योजना कर्ज पुरवते. 2015 पासून सुरू झालेल्या या योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत 18 लाख कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे.…