Category: Blog

Your blog category

सामाजिक भान देणारी आध्यात्मिक चळवळ!-शामसुंदर महराज सोन्नर

शेतकरी कीर्तन महोत्सव! शेतक-यांच्या व्यथा -वेदनांवर संत विचारांची हळूवार फुंकर घालून त्यांचे जगणे सुसह्य करण्याचा प्रयत्न शेतकरी कीर्तन महोत्सवातून होत आहे. व्यवस्थेने केलेल्या अन्यायाची जाणीव करून देत असताना त्याविरोधात लढण्याचे…

एमएमआरडीएच्या नवनगर निर्मितीमुळे १२४ गावे उद्ध्वस्त होण्याची भीती

उरण : शासनाने अटल सेतू प्रभावित क्षेत्रातील उरण, पेण, पनवेल तालुक्यातील १२४ गावांत नवनगर (तिसरी मुंबई) उभी करण्यासाठी एमएमआरडीएला नवे नगर विकास प्राधिकरण म्हणून नियुक्त केले आहे. यामुळे या गावातील नागरिकांचा…

पुतीन बनणार आणखी शक्तिशाली

रशियामध्ये नुकतीच निवडणूक झाली आणि या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे रशियाचे राष्ट्राध्यक्ष वालदिमिर पुतीन हे ८८ टक्के मते मिळवून सलग पाचव्यांदा विजयी झाले. २००० साली वालदिमिर पुतीन हे जेंव्हा पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष बनले…

मोठी गुंतवणूक येतेय, सजग रहायला हवे

परामर्ष हेमंत देसाई युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन भारतात १०० अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. या करारामुळे भारतातील आयटी सेवांची निर्यात वाढून कुशल मनुष्यबळाला परदेशात अधिक संधी प्राप्त होईल. येत्या सहा…

शिमगाच, पण नव्या काळातला

खास बात डॉ. चंद्रशेखर टिळक पूर्वी शिमग्याच्या सणाला मनातील सगळा राग बाहेर काढला जायचा. होळी पेटल्यानंतर जोराने बोंब ठोकत एकमेकांना अर्वाच्च भाषेत लाखोली वाहिली जायची. एक प्रकारे तेव्हाच्या समाजव्यवस्थेने माणसांच्या…

मिरचीचा तिखटपणा झाला कमी

लाल मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. प्रचंड आवक झाल्याने मिरचीच्या दरात प्रति क्विंटल १५ हजार रुपयांनी घट झाली आहे. मिरचीच्या दरात घट झाल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले. त्यावरून राजकारणही तापले…

शेळी, मेंढीपालनाच्या भागभांडवलात चौपट वाढ

पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या भाग भांडवलात चौपट वाढ करण्यात आली आहे. महामंडळाचे भाग भांडवल २५ कोटी रुपयांवरुन ९९.९९ कोटी रुपये झाले आहे. राज्यातील शेळी, मेंढी पालन…

जागतिक जल दिन

आज २२ मार्च, आजचा दिवस जागतिक जल दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. पाणी ही सजीवांची मूलभूत गरज आहे. पाण्याशिवाय कोणताही सजीव जगू शकत नाही. पाण्याची गरज नाही असे…

आता तिसरी मुंबई !

मुंबईवरचा ताण कमी करण्यासाठी नवी मुंबईची रचना करण्यात आली. मात्र गेल्या दोन दशकांमध्ये नव्या मुंबईचीही जुनी मुंबई झाली. त्यानंतर आता तिसरी मुंबई विकसित करण्याची जबाबदारी मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाकडे…