Category: Blog

Your blog category

सोयगाव पोलीस ठाण्यासमोर तीन तास ठिय्या व घोषणा बाजी

सोयगाव;-शहरात सोशल मीडियावर एकाने मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या बद्दल अपशब्द वापरून कमेंट केल्याने शहरातील मराठा सेवकांचा तीनशे ये चारशे जणांचा जमाव सायंकाळी सात वाजता पोलीस ठाण्यासमोर येऊन रात्री…

जिल्ह्यात १ नोव्हेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश – चंद्रकांत सूर्यवंशी

अशोक गायकवाड रत्नागिरी :जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी १८ ऑक्टोबरला १ वाजल्यापासून ते १ नोव्हेंबरला रात्री १२ पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस कायद्याचे कलम ३७ (१) (३) प्रमाणे प्रतिबंधात्मक…

heading- राज्यपालांच्या हस्ते जागतिक व्यापार प्रदर्शनाचे उदघाटन संपन्न

सौरऊर्जा, इलेक्ट्रिक वाहने, बायोएनर्जी क्षेत्रांत राज्य आघाडीवर : राज्यपाल सी पी राधाकृष्णन अशोक गायकवाड मुंबई :’शाश्वत विकासासाठी हरित व नवीनीकरणीय ऊर्जा’ या विषयावर जागतिक व्यापार केंद्र मुंबईतर्फे आयोजित पाचव्या जागतिक…

‘वाचन प्रेरणा दिन’ निमित्त कोकण भवनात पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन

  नवी मुंबई : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त पुस्तक प्रदर्शनाचे  उद्घाटन कोकण विभागाचे माहिती उपसंचालक डॉ.गणेश मुळे यांच्या हस्ते आज करण्यात आले. कोकण विभागाचे मराठी भाषा…

माथेरान मधील मुख्य रस्त्यांची बत्ती गुल

माथेरान : पर्यटन नगरी माथेरान मधील मुख्य रस्त्यावर अनेक दिवसांपासून बत्तीगुल असल्याने पर्यटकांना आणि नागरिकांना अंधारातून चाचपडत मार्गक्रमण करावे लागत आहे. संबंधीत ठेकेदार याबाबत काहीही ठोस उपाययोजना करत नसून केवळ आपली कामांची बिले वसुलीसाठी केव्हातरी येऊन हजेरी लावत असल्याचे स्थानिकांमधून बोलले जात आहे. त्याचप्रमाणे गावातील गल्लीबोळात सुध्दा हीच परिस्थिती असल्याने काळोखातून अपंग व्यक्तींना पायी चालत जाणे खूपच त्रासदायक बनलेले आहे. अनेकदा याबाबत सोशल मीडियावर काहींनी आवाज उठविण्याचा प्रयत्न केला आहे परंतु त्याकडे संबंधित खात्याने दुर्लक्षच केल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. माथेरान हे पर्यटनस्थळ असल्यामुळे रात्री अपरात्री केव्हाही पर्यटक येत असतात. दस्तुरी पासून गावांपर्यंत क्ले पेव्हर ब्लॉकचे रस्ते असल्याने चालत येणे सोयीचे ठरते. परंतु या मुख्य रस्त्यावर नेहमीच बत्ती गुल असते. काही दिवसांपूर्वी मुख्य बाजारपेठ येथील मुन्ना पानवाले यांच्या दुकानात चोरीची घटना घडली होती. असे प्रकार आगामी काळात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.रहदारीच्या रस्त्यावर सातत्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे खरेदीसाठी येणाऱ्या पर्यटकांना रात्रीच्या वेळी खरेदी करणे कठीण होते. त्यामुळे काहीही खरेदी न करता ते आपल्या हॉटेलमध्ये जातात याचा परिणाम इथल्या व्यापारी वर्गावर, लहानमोठ्या स्टोल्स धारकांवर होत असतो. याकामी संबंधित खात्याने या समस्या मार्गी लावण्यासाठी युद्धपातळीवर कामे करावीत अशी मागणी जोर धरू लागली आहे.

उद्धव ठाकरें ठणठणीत !

 आदित्य ठाकरेंनी दिली माहिती मुंबई – माजी मुख्यमंत्री आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठणठणीत असून लवकरच ते प्रचारात सहभागी होतील अशी माहीती आदित्य ठाकरे यांनी दिली. उद्धव ठाकरे सोमवारी नियमित तपासणीसाठी मुंबईतील…

पॅरिस ऑलिम्पिक मेडल विजेत्यांचा राज्य सरकारातर्फे अखेर सत्कार !

मुंबई : यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिक मधिल ब्राँझ मेडल विजेत्या स्वप्नील कुसळे आणि पॅराऑलिम्पिकममधिल सिल्व्हर मेडल विजेत्या सचिन खिलारी यांच्यासहीत आंतरराष्ट्रीय पातळीवर मेडल जिंकणाऱ्या महाराष्ट्राचा खेळाडूंचा राज्य सरकारतर्फे रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात…

मुख्यमंत्री शिंदेनी शब्द पाळला; मुंबईतील पाचही टोल माफ

स्वाती घोसाळकर मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई आणि ठाणेकरांना दिलेला शब्द पाळलाय. मुंबईतील एण्ट्री फ्री करतानाच मुंबईतील पाचही टोलनाके हलक्या वाहनांना माफ करण्यात आले आहे. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मोठा…

सिद्दीकींना मारणाऱ्यांकडे २८ काडतूस सापडली

मरीन लाईन्स येथील बडा कब्रस्तान येथे बाबा सिद्दीकी यांच्या पार्थिवावर  शासकीय इतमामात दफनविधी करण्यात आले. यावेळी बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकींचे सांत्वन करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार, सलमान खान आणि अनेक…

ई रिक्षाच्या संख्येत वाढ करावी

स्थानिकांची मागणी माथेरान :माथेरान मध्ये ई रिक्षा सुरू झाल्यापासून या सेवेचा लाभ समस्त माथेरान कर घेत असून यापूर्वी सुरुवातीला ज्यांनी ज्यांनी ह्या सेवेला प्रचंड प्रमाणात विरोध दर्शवला होता त्याच मंडळींनी…